ओठ तुझे शुश्कावले
फुंकुनी स्वर बासुरीत
नाद तुझ्या मुरलीचे
आसमंती पसरीत
महीन्या नंतर
मी तीला Birthday Wish
करण्यासाठी Call केला…..
ती ; Hello …..
मी ; Happy Birthday
Shona…..
ती ; Thanx
पण तू कोण ???
मी ; काय गं एवढ्या लवकर विसरलीस
का मला
ओळखलं नाहीस का ???
ती ; अरे पन
हा तुझा नविन नंबर आहे का ???
मी ; ये बावळट मी बोलतोय …..
ती – vedya..तु
तु नंबर Chenge केला काकसा आहेस ???
मी ; तुला काय फरक पडतो
मी कसा का असू दे ना…..
ती ; तसं नाही रे
मला तुझी खुप आठवण येते रे …..
मी ; हो माहीत आहे
किती आठवण येते तुला माझी
म्हणुनचं १० महीन्यात एक पण Call
नाही केलास तू …..
ती ; तसं काही नाही रे
पण शेवटी तू मलाचं
दोशी ठरवलसं ???
मी ; हो मग
माझी चूक नसताना खोटे आरोप केलेस
ईतर मुलांना प्रेमात फसवलसं तू
मग दोश तूझा नाही तरमाझा आहे
का ???
ती ; हा आता तू असेचं बोलणार
बरं जाऊ दे **** भेटलास कातू
आणि **** कसा आहे???
मी ; **** ने आत्महत्या केली
एका मुलीने धोका दिल्यामूळे
काय करणार ख-या प्रेमाची किँमत
मुलीँना कळतचं नाहीना
त्यांना टाईमपास करणारे मुले
आवडतात …..
ती ; हो का
अरे वा मग तू अजून कसा काय जिवंत
आहेस ???
मी क्षणभर मुक झालो
आणि स्वतःलाचं विचारु लागलो ….
काय रे VEDYA ?????
हेचं का तूझे तिच्यावर केलेले खरे प्रेम
एवढे तिच्यावर जिवापाड करुन ही
शेवटी ती तू मरण्याची वाट
पाहतेय …..
नंतर मी थोडा सावरलो आणि फोन
ठेवण्या अगोदर फक्तएवढचं बोललो
शोना तू माझं प्रेम जरी मान्य केलं
नाही
तरी मी तुझ्यासाठी मी जीव देणार
नाही
कारण तूला खोटे प्रेम
करायला दुसरा मुलगाजरुर मिळेल
पण माझ्या आई-बाबांना
पुन्हा मी मिळणार नाही…..
एवढे बोलून आसंवे पुसत मी फोन ठेवून
दिला …..
प्रेम म्हणजे काय हे कधी
कुणाला कळलेच नाही..
छोटे से कोड ते पण कधी
कुणाला उलगडलच नाही..
का जीव होतो वेडा पिसा
जेव्हा येते तिची आठवन
हृदयात..
केलेली असते तिच्या
छोट्या छोट्या गोष्टींची
साठवण..
मनाला तिच्या शिवाय
काही दुसरे सुचत नाही..
पण तिच्या शिवाय दुसरा
कुठला विचार करावा असे
ही कधी वाटत नाही..
रात्री छानच असतात तिच्या
स्वप्नानी भरलेल्या देऊन
जातात उभारी..
मनातल्या त्या प्रेमाच्या
अंकुराला प्रेम कधी सफल
होते तर कधी नाही ते जीवनात
कधी ही सब कूच नसत..
पण तरी ही हृदयाच्या
कुठल्या तरी कोपर्यात ते
नेहमीच जपायाच असत..
प्रेमाचे हे कोड कदाचित
कधीच कुणाला उलगडणार
नाही..
पण त्या साठी हे जग प्रेम
करायचे ही कधी थांबणार नाही..
मैत्रीण Miscall देऊन वैताग आणणारी नेहमी Blank Message पाठवणारी हक्काने जीच्यावर राग व्यक्त करता येईल वेळ घालवायचा म्हणून फोन करून डोक Out करणारी मूड ऑफ झाल्यावर फालतू विनोद सांगून पोट दुखेपर्यंत हसवणारी काही आगळीक घडली तर सणसणीत मुस्कटात ठेवणारी आपण न सांगताच आपल्या मनातलं ओळखणारी कोणाच्याही समोर थट्टा केल्यावरन चिडणारी थोडीशी Short – Tempered अशीही एखादी मैत्रीण असावी ….
एक प्रॉमिस माझ्या कडून
जेवढे तुलासुख देता येईल
तेवढे देईन ।
काही ही झाले तरी साथ
मी फक्त तुला च देईन..
एक प्रॉमिस हवाय तुझ्या
कडून असच माझ्या मिठी
मध्ये हरवशील असच नेहमी
फक्त मला आठवशील ।
दुखात न कधी रडशील
सुखात न कधी मला विसरशील..
एक प्रॉमिस मी नेहमी तुला
सुखात ठेवीन एक क्षण सुद्धा
माझ्या पासून दूर न करीन ।
दिलेले प्रॉमिस जीवन भर
निभावेन केलेले प्रेम जन्मभर जपेन..
Bhijalelya dolyatun shabd aaj manat utarleTila pahatach kshani dolyatun ashru barasaleTichi aas dharun ayushyat mi bikharloNasatana ti javal jagane hi visarloTichich vat pahat papanya mazya panavlyaSavalya dolyatun ya abhalasarkhya baraslyaKhup kahi mhanaych hot shabd maze aturleleMukhatun na bolata dolyatun umalaleleMantal jara javal jaun tichyashi thod bolavTichya athavanisange jagato tilahi thod kalavTichya athavanichi onjal tashich bharun thevaleliEkahi kshan na sandavata jivapad mi japaleliKanth aaj datun aala tila samor pahunBarach kahi bolaych hot manat gele rahunitakyat tine poahile mala dolyat ashru dhalatAnek prashanchi uttare milali malahi nakalatNavhati ti aaj mazi zali dusrya konachiReshamgathi tutlya mazya sadaiv rahil ya vedya manachi.
♥ हृदयस्पर्शी कथा ♥
दोघं एकाच शाळेत आणि मग एकाच
कॉलेज मधे होते.
इतक्या वर्षांची छान
मैत्री होती दोघांची.
ती – दिसायला अतिशय सुंदर
सतत बोलणारी सतत हसणारी
खूप हुषार.
तो – अतिशय साधा गप्प-गप्प
राहणारा अगदी चार-
चौघांसारखा.
सतत बरोबर असायचे दोघं –
अभ्यास खेळ सिनेमा पिकनिक
टाइम-पास – काहीही असो –
ना ती कधी त्याला बोलवायला विसरायची
ना तो कधी तिला सोडुन कुठे
जायचा.. खरं म्हणजे
ती त्याला हक्कानेच
बोलवायची..
आणि त्याला तिला सोडुन कुठे
एकटं जाणं शक्यच नव्हतं..”अरे! आज
मला युनिव्हरसिटीत थोडं काम
आहे. येतोस का बरोबर?”
असा नुसता तिचा फोन आला..
आणि तो जेवण अर्धवट सोडुन तसाच
बाईक घेऊन तिच्या घरी पोचला.
त्याची आई म्हणतच
राहिली त्याच्या पाठीमागे
“अरे निदान जेवण तरी संपव…” पण
त्याला कुठे भान होता… बाईकवर
ती नेहमी त्याच्याच मागे
बसायची.
आणि तो ही दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीला मागे
बसु द्यायचा नाही.
ती दमली असेल तर
त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची.
तीचे केस वाऱ्यानी उडायचे हलकेच
त्याच्या गालवर बसुन
त्याला गुदगुली व्हायची.
लहानपणापासुनच दोघं एकत्र
असल्याने दोघांचं
एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं.
तिचं एक स्वप्न होतं –
तिला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल
हवं होतं.
त्या करता ती मेहनतही तशी घेत
होती. तास न तास अभ्यास करत
होती. सोबतीला तो बसुन
रहायचा. तिला झोप येऊ नये तिचं
concentration राहावं म्हणुन
रात्री तिला तिची आवडती कॉफी करुन
द्यायचा. तिचा वेळ
नको वाया जायला म्हणुन
तिच्या करता नोट्स पेपर्स झेरॉक्स
करुन आणायचा.
परीक्षा झाली. निकाल लागले.
त्याला फर्स्ट क्लास मिळाला.
त्याच्या करता तो खरं जास्तीच
होता. आणि ती? तिचं स्वप्न पूर्ण
झालं. तिला गोल्ड मेडल मिळालं..
त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला.
हातात एक लाल गुलाबाचं फुल होतं
तिच्या.
तो प्रचंड खुष होता – फर्स्ट क्लास
करता नाही तर तिला गोल्ड मेडल
मिळालं म्हणुन.
“आज मी खूप खुष आहे. एक गंमत
झाली.
तुला विनय आठवतोय?
दादाचा बेस्ट फ्रेंड?
अमेरीकेला असतो गेले २ वर्ष.
परवाच आला तो १५ दिवसांकरता.
आज त्याला कळलं माझ्या रिझल्ट
बद्दल. म्हणुन हे गुलाब घेऊन
आला मला congratulate करायला.
आणि त्यानी मला चक्क प्रपोज
केलं!! म्हणजे पूर्वी तो इथे
असताना माझा क्रश होताच
त्याच्यावर. पण मला कधी वाटलं
नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम
असलं तरी तो माझ्याकडे बघेल
म्हणुन!
मला म्हट्ला की अमेरीकेला मला पुढचं
शिकता येईल.
आई-बाबांना सुद्धा तो पटला.
त्यांनी पण लगेच हो सांगीतलं.
येत्या रविवारी साखरपुडा आहे.
त्याला लवकर परत जायचं आहे
ना…म्हट्लं तुला येऊन आधी सांगते.
तुला पण कोणी आवडत असेल तर तु
मलाच पहिलं सांगशील ना?”
तो गप्प राहिला…
नेहमी सारखा.. नुसतंच “हं” केलं..
तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी..
ती त्या गुलाबाकडेच बघत होती..
हसली की फसली असं मुलं समजतात
येथेच मुलींसमोर ते खुळे ठरतात
ते मुलींचं मन आहे हे ते विसरतात
उगीच मनास वेड लावून नभी उंच उडतात
पण तेच बिच्चारे अन वेडे ठरतात
जेव्हा मुली त्यांना मित्र आहे सांगतात
मुलीच हल्ली मुलांना मस्त उल्लू बनवतात
एकावेळी कितीजणांना वेडी आशा लावतात
मुले नुसतेच मुलींना स्वप्नात घेऊन फिरतात
म्हणूनच मुली अभ्यासात मुलांच्या पुढे असतात
मुलांनी मुलींच्या मागे नुस्तच धावायचं नसतं
तीच मन ओळखल्याशिवाय प्रेमात पडायचं नसतं
प्रेमात पडलं तरी करियर बघायचं असत
कारण त्यामुळेच तर जीवन सुंदर होणार असत……..
एकच देव माझा…
ईतिहासाचा बाप
श्री छत्रपति शिवाजी राजा….
एकच दैवत माझे …
कर्तृत्वान महाराज शहाजी राजे….
एकच माझी माता….
संस्काराचा सागर आउसाहेब जिजाऊ
राजमाता….
एकच आदर्श माझा…..
पराक्रमाच आभाळ शंभुराजा माझा….
एकच माझे निशान….
गनिम थरथर कापे पाहुन
त्या भगव्याचा अभिमान…..
एकच माझे राज्य…..
लाखो मावळ्यांच्या बलीदानान उभ
राहिलेल
स्वराज्य…..
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..
ऐक छोटीशी …………………सुंदर लव स्टोरी
एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले तो तिच्यावर रागावून बसलो तिने समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काहीच ऐकून घेत नव्हता शेवटी रागाने ती ही म्हणाली..
“मी आहे तर इतका रागावतो आहेस मी नसेन तर काय करशील?”
तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?
… कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील? कोणाच्या आसवांना टिपशील? कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील? कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील? कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?
बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील
ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील
सांग तेव्हा काय करशील?
कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला माझी आठवण येताच मोबाइलवर लक्ष नकळत जाईल
पण तो वाजणार नाही तुला काहीतरी चुकल्यासारखे नक्की वाटॆल…
सांग तेव्हा काय करशील?
मी नसेन तर
तुला चित्रपट रटाळ वाटेल सुंदर धुनही बेकार वाटेल पुस्तकही नाराज वाटेल मनातून नक्की तळमळशील..
दिवसभर दुसर्यांच्या चाणाक्ष नजरेपासून लपशील उगाच किनार्यावर माझी वाट बघशील…
संध्याकाळी हुर-हुरशील माझ्या आठवणीने बेचैन होशील…
मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील
गर्दीतही एकटा राहशील पुन्हा पुन्हा मागे पाहशील मी नजरेस पडणार नाही
हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील कुठेतरी…
तू लाख स्वत:ला रमवशील दुसर्यांमध्ये स्वत:ला हरवशील नवीन नात्यांना जोडशील….
पण खरच सांग ………
“काय मला विसरू शकशील???”
हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी भरून आले आणि त्याने जोराची मिठी मारली तिला
तो म्हणाला “तुझे शब्द मला इतके भयानक टोचत होते जनू मी शेवटचे श्वास मोजत होतो तुला हरवण्याची कल्पनाच इतकी दुख देत होती तर तू खरच नसल्याने मी प्राणहीन देह सारखे होऊन जाईन ग! काहीहि होऊ दे पण आपण नेहमी सोबत राहू एकमेकांच्या मिठीत हे आयुष्य घालवू खरच हृदयापासून तू मला हवियेस
आणि एक सांगू”
ती बोलली काय..
तो म्हणाला ” Sorry I Love you”
मित्रानो खरच हे प्रेम खूप नाजूक भावना असते त्याला जपून ठेवा छोटीशी चूक ही जीवनभरचा पश्चाताप बनु शकते…
का अजूनही तू
हवीशी वाटतेस
” एवढं ” सारं झाल्या
नंतरही …..
तुझे हात पहिले की
कधी काळी झालेल्या
स्पर्शांची आठवण होते
तुझ्या अशा किती तरी
गोष्टींशी निगडीत
अगणित गोष्टी आठवत राहतात
तुझं नि माझं झालेलं शेवटचं भांडण
शेवटचे माझ्याशी बोललेले शब्द शेवटचातो राग
आणि
मग पुढेमी लपवलेले
सुक्या पापण्यान्मागचे ओले अश्रू
अन हसऱ्या खळी मागाची कडवट दुःख ….
वाटायचं की तुझे ही डोळे भरून आले असतील
कदाचित तुही गुडघ्यांत मान खालीघालून
रात्रभर बसली असशील
झोपेची वाट बघत
मी बोलल्याचे भास होऊन सुखावली असशील..
तुही. ..कदाचित….
कोणास ठाऊक कदाचित सुटकाही मिळाली असेल तुला
माझ्यापासून ..
.माझ्या स्वभावापासून ….
आता बरेच महिने लोटले
आता बऱ्यापैकी पुसलंगेलय दुःख
शेवटी काळ हे जालीमऔषध असतं
” असल्या ” जखमांवर …
किंवा नसेलही कदाचित …..
का अजूनही तू
हवीशी वाटतेस
” एवढं ” सारं झाल्यानंतर ही…
प्रेम कसे होते हे कळतच नाही
वेडावलेले मन समजून राहत
नाही.
वेडावलेल्या मनाला त्याचीच
आस लागून राहते
जशी चातक पक्षाला एका थेंबाची
गरज असते.
प्रेमाचा आनंद लपवता येत नाही
जसे वसंत ऋतू मध्ये मोर
नाचल्याविना राहत नाही.
कळतच नाही प्रेम हे कधी होवून
जाते
अंधारमय जिवन मग प्रकाशमय
वाटू लागते.
प्रकाशमय जिवनातील मग आकाशात
चंद्रचराही
निघून जाताच जिवनातून प्रेम
मग पौर्णिमेला ही अंधार होई
तुझ्या सहवासामध्ये घालवलेले मोहक क्षण
मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय…
आपल्या दोघांची ती
पहीलीच भेट..
तु केसात माळलेल्या
गुलाबाच्या फुलाच ते देठ.. ♥
मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय…
आपल्या दोघांच ते
तासन तास गप्पा मारण…
विषय संपलेला असतांनाही
त्याच्यावरतीच ते कीस पाडण… ♥
मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय… चेह-यावरच
तुझ ते अलगद लाजुन हसण..
आणि लाजता लाजताच हळुच ते माझ्याकडे बघण ♥
मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय… कारण….
एकदाच….
मला फक्त्त एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय…
दुखः एका प्रेयसीचे ….
कुणीतरी विचारले तिला… ”
तो ” कुठे आहे….??
हसत उत्तर दिले तिने ….
माझ्या श्वासात…
माझ्या हृदयात…
माझ्या हृदयाच्या प्रत्येक
ठोक्यात तो आणि फक्त तोच
आहे….
यावर पुन्हा विचारले गेले मग… ”
तो ” कुठे नाही……??
तिच्या ओल्या डोळ्यांनीच
तिचे उत्तर दिले…
.
.
.
.
.
” माझ्या नशिबात …
आणि माझ्या आयुष्यात…
♥ कॉलेज मध्ये असताना गुलाबाचं फुल तू झाडावरून तोडलंस पण ते कुठेच न वापरता पुस्तका मध्ये ठेवून दिलंस पुढे ते फुल तसंच पुस्तकामध्ये राहून गेलं ……….. त्याचवेळी माझ हृदय पण तू तोडलंस ……….. आणि ते देखील कुठेही न वापरता असंच पडून राहिलं ….. !!! आज वर्षानुवर्षे पुस्तकामध्ये ठेवलेला पण सुकून व कोमेजून गेलेला तो”गुलाब आणि मी”ह्यांमध्ये काहीही फरक राहिलेला नाहीये …………… .. आमच्या दोघांमधला सुगंध आता निघून गेला आहे पण दोघांच आस्तित्व मात्र अजूनही तुझ्या आयुष्यात एकाच छोट्या अपेक्षेने असंच पडून राहिलं आहे ………. तू येशील आणि पुस्तकाची (आयुष्याची) पाने चाळून बघशील !!
कॉलेजच्या पहिल्याच दिवशी..ती मला दिसली…
मला पाहताच आई ग..!!
.
.
काय गोड हसली….!!
.
.
.
पहिल्याच दिवशीती माझ्या मनातच बसली…
एकाच नजरेततिने माझी विकेटच घेतली..
जिकडे तिकडे मलातीच दिसू लागली
तिच्या त्या निरागस चेहर्याने..
.
.
माझी झोप पण उडाली..
अहो हा तर कहरच झाला…
.
.
.
मला ती स्वप्नातपण दिसू लागली..
.
.
तिला काहीही करून विचारेन..
म्हणून चोकलेट आणि फूले घेतली..
आख्खा कॉलेज शोधल..
पण मला कुठेच नाही दिसली..
थोड्या वेळाने ती तिच्या…
प्रियकरासोबत दिसली..
माझ्या स्वप्नाच्यादिव्याला..
अलगदपणे फुंकर मारून गेली..
असं झालं नकळत
माझं तिच्यावर प्रेम !
ह्रधयापासून
ह्रधय तिच्यापाशी ठेवलं
त्तिच्या आठवणीना त्यात
साठवून ठेवलं
त्यात माझी काय चूक।।।।
असं झालं नकळत
माझं तिच्यावर प्रेम !
तिच्या हसन्याला मी फसलो
दिवस रात्र मग हसतच बसलो
त्यात माझी काय चूक।।।।
असं झालं नकळत
माझं तिच्यावर प्रेम !
तिच्या बोलण्याला मन माझं भूलले
ह्रधयातले पाखरू ओठावर खुलले
त्यात माझी काय चूक।।।।
असं झालं नकळत
माझं तिच्यावर प्रेम !
मनापासून
मन तिच्यातच गुंतून राहिलं
आयुष्यात स्वताला तिच्याविना
उदास पहिलं
त्यात माझी काय चूक।।।।
असं झालं नकळत
माझं तिच्यावर प्रेम..
हळूच हसतय
कधी कधी रुस्तय
जेवताना उठतय
ग्यालरित बसतय
… विचारात असतय
गुपचुप हस्तय
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय
पैशाची उधल पट्टी करतय
घरी नीट बोलना
रस्त्याना नीट चालना
सुट्टीत घरी थामबना
रात्रभर एस एम एस करतय
.
.
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन
बोलतय
वरील लक्षण दिसली की
समजायच कार्ट प्रेमात पड़लय
शांत असलो तरी अंत पाहु नका..
हि शांतता वादळा पुर्विची आहे..
आम्हाला गृहीत ठरवु नका..
रणांगनात उतरता उभ्या देहाने धडधड
जळतो..
औकातीवर आलोच तर तो काळही मग दुर
पळतो.. ईतिहास
घडविणाऱ्या राजा शिवछत्रपतिंची साथ
आहे..
मराठे भित
नाही कुणाला आमची वाघाची जात
आहे..
आम्हीच घेतल्या त्या तख्ताशी धडका..
आम्हीच
उडविला स्वातंत्र्याचा भडका..
ईथे आमच्याच रक्ताच पाणि झालय..
प्राणांच्या देऊन आहुत्या आम्ही
स्वराज्य उभ केलय.. जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राज
प्रत्येकाच प्रेम हे Different असतं
कधी Deep Feeling तर कधी timepass असतं
प्रेम आजकाल क्वचित True असतं
आणि बरेच दा ते फक्त Game असतं
Propose करताना आपल्यात खुप Fear असतं
जमला तर Flower नाहीतर खेटर असतं
एकदा तरी जगावं असा हे World असतं Life Time टिकलं तर Heven असतं
आणि मध्येच बिचकल तर Hell असतं
असाच काहीसं Love असतं
आयुष्यात एकदा Taste कराव अस हे Sweet Dish असतं…..
तो बाप असतो…तो बाप असतोचांगल्या शाळेमध्येपोरांना टाकायची धडपड करतोdonation साठी उधार आणतोवेळ पडली तर हातापाया पडतो………………….तो बाप असतोकॉलेज मध्ये सोबत जातो होस्टेल शोधतोस्वतः फाट्क बनियन घालूनतुम्हाला jeans ची pant घेऊन देतो………………………तो बाप असतोस्वतः टपरा mobile वापरूनतुमहाला stylish mobileघेऊन देतोतुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतोतुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो…………………..तो बाप असतोlove marriage करायला कोणी निघाल तरखूप चिडतो”सगळ नीट पाहिलं का?” म्हणून खूप ओरडतो”बाबा तुम्हाला काही समजत का?”अस ऐकल्यावर खूपरडतो…………….तो बाप असतोजाताना पोरगी सासरी धायमोकळून रडतोमाझ्या चिऊला नीट ठेवाअसे हात जोडून सांगतो…………..तो बाप असतो.वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणूनकविता FORWARD करा………….आणि वडिलांचे प्रेम जगाला कळूद्या
वा-यावर उडणारी बटं
सावरताना खुप छान
दिसायचीस तु
तुझ्या समोर मला
गोंधळलेला पाहुन
खुप छान हसायचीस तु
नेहमीच मला माझ्या
अवती भोवती खरचं
भासायची तु
मी
पाहिलेल्या या स्वप्नातुन
जाग आल्यावर कुठेच
नसायची तु..
माझ्यावरच हसुन
झाल्यावर माझे
पुन्हा मला दिसायची तु
मी निघुन जायचो
तुझ्याकडे पाहत
जेव्हा खरी-खुरी
असायची तु..
प्रेम करतो तुझ्यावर..
तू पण माझ्यावर करशील ना…?
मी विचारलेल्या प्रश्नाचं…
होकारात उत्तर देशील ना…?
स्वप्न पूर्ण करताना..
हात तुझा देशील ना…?
नको करूस प्रेम…
मैत्री तरी करशील ना…?
मैत्री नुसती करू नकोस…
शेवट पर्यंत निभावशील ना…?
मैत्री कधी तोडू नकोस.
ह्या वेड्याचा जिव जाईल ना…!!
मैत्री तोडल्यावर..
मला विसरणार तर नाहीस ना…?
कधी चुकून भेटलो तर…
नुसती ओळख तरी देशील ना..?
एकदा पुन्हा जवळ घेऊन
मला आधार देना..!!
तुझ्या विरहात मी खूप
खचलो आहे ग
जगण्याची अशा आता उरलीच
नाही
एकदा जवळ घेऊन
मला श्वास सोडू देना ..
कमनशीब आहे मी मला प्रेम
न कुणाचे मिळाले
एक तूच
होती जी मला आपलेसे
वाटले
पण..??
तू हि आता सोबत नाहीस .
मला आता जगायची अशाच
उरली नाही
बंद होतील आता हे डोळे
माझे
थोडे वेळ जवळ राह ना
एकदाच बघायचे आहे
तुला पुन्हा न कधी तुज
मी भेटणार…
एकदा पुन्हा जवळ घेऊन
मला आधार देना..!!
आज ती ही मला परखी झाली
जी कधी माझ्यासाठी झुरत होती…..
आज ती ही खोटी वागली
जी आयुष्यभर साथ देण्याची
माझ्या शपता खात होती…..
तुझी खुप आठवण येते रे
जी नेहमी असे म्हणत होती…..
तुला पहावसं वाटतय रे
जी हे आतुरतेने सांगत होती…..
तुझ्याशिवाय करमत नाही रे
जी असे बोलत होती…..
नाही जाणले तिने मन माझे
जी माझ्या ह्रदयात राहत होती…..
नाहीच कळले तिला प्रेम माझे
जी माझी न राहता दुस-याची झाली होती
फक्त तुझ्यासाठीच…!!तुझ्यासाठीच शहाणा बनलो होतो मीतुझ्यासाठीच मुर्ख ठरलो होतो…..तुझ्यासाठीच झूरलो होतो मीतुझ्यासाठीच तडफडलो होतो…..तुझ्यासाठीच हसलो होतो मीतुझ्यासाठीच रडलो होतो…..तुझ्यासाठीच भांडलो होतो मीतुझ्यासाठीच मानलो होतो…..तुझ्यासाठीच घडलो होतो मीतुझ्यासाठीच अंत पावलो होतो…..तुझ्यासाठीच संपलो होतो मीतुझ्यासाठीच उरलो होतो…..तुझ्यासाठीच जन्मलो होतो मीतुझ्यासाठीच वारलो होतो…..तुझ्यासाठीच प्रेम केलं होतं मीतुझ्यासाठीच नातं तोडलं होतं…..हे सगळं केलं खुपकाही सोसल होतं मीफक्त आणि फक्त तुझ्यासाठीच….
एक खरी आणि खुरी प्रेम कथा….एका युवकाची…..
एका युवकाची आणि एक मुलीची ओळख
झाली आपल्या ओर्कुट माध्यमातूनरोजच online बोलन सुरु
झाल…ते एवढे चांगले मित्र झाले
कि एकमेकांशी गप्पा मारल्या शीवाय ते रहात नसत….
या काळात अनेक वेळा भांडण आणि पुन्हा मैत्री असे घडू
लागले…किमान ३ ते ४ महिने हे असेच चालू होते…परंतु त्या युवकाने तिला कधीच प्रेमाविषयी सांगितले नाही…. आणि एकदिवस चक्क त्या मुलीने त्…………याला विचारले.
तू माझ्यावर प्रेम करतोस? दोघांनी एकमेकांना समोरासमोर
कधीच पाहिले नव्हते. फक्त फोटो पाहिले
होते….तिच्या त्या प्रश्नावर त्या युवकाने उत्तर दिले. हो.
करतो मी प्रेम तुझ्यावर म त्या युवतीने त्याला विचारले
याआधी तू का नाही बोललास ? युवक म्हटला मला माहित नव्हत तू माझ्यावर प्रेम करतेस का ते? पण मी तुझ्यावर प्रेम
करतो असे सांगितले आणि तू मैत्रीही नाही ठेवली तर?
अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी होकार
मिळाला आणि रोजचा गुड मोर्निंग हा शब्द आय. लव. यु
कडे वळला…..हळू हळू फोन वर बोलन चालू झाल.
आणि ओर्कुट वरील मैत्री एवढ्या छान प्रेमात बदलली कि एकही दिवस किंवा एकही क्षण दोघांशिवाय
न रहाण्याच्या शपथा हे दोघे घेऊ लागले… वेळ आली ती भेटण्याची दोघांनाही आतुरता होतीच
खरी….पण तीच त्याला नेहमीच आमंत्रण असायचं…हा मात्र
कामामुळे जाऊ शकत नव्हता….या प्रेमाची बातमी चक्क
मुलीच्या आईला समजली पण कोणी एवढ मनावर
नाही घेतलं….त्या मुलानेही ठरविले कि आपण
भेटायला जायचे….पुण्यातून तो मुंबईकडे निघाला दोघांनाही एकीकडे प्रेमाचे अश्रू
आणि पहिल्या भेटीची भीती वाटू लागली…..भेटीचे
ठिकाण ठरले वी. टी स्टेशन चे ते मोठे घड्याळ
त्याच्या खाली.. युवक तेथे पोहोचला त्याच्या आधी ती तेथे
येऊन थांबली होती….दोघांनी एकमेकाना पाहिलं
आणि एकमेकांना कडकडून मिठीत घेतलं…कदाचित अस होईल हे दोघांना माहित नव्हत पण हे नक्की समजल…त्याच
तिच्यावर आणि तीच त्याच्यावर खरच खर प्रेम होत… कुठे
फिरायला जायचं हा प्रश्नाला भायखल्याची महालक्ष्मी असे
उत्तर मिळाले…आणि दोघे तेथून महालक्ष्मी च दर्शन
घेण्यास गेले….काय बोलायचं आणि काही नाही हे प्रश्न
चिन्ह दोघांच्याही चेहर्यावर होत….फोन वर आय. लव. यु ऐकू येणारे शब्द समोरासमोर आल्यावर लवकर
कोणी बोलेना….शेवटी युवकाने धाडस केले
आणि बोलला…..महालक्ष्मी च्या दर्शनानंतर हाजीमलंग
झाल आणि गप्पा सुरु झाल्या….किमान ४ तास…
ती युवती एका खासगी कंपनी मध्ये काम करीत
होती आणि ऑफिस वरून यायला वेळ होईल असे सांगून युवकासोबत फिरत होती….शेवटी निरोप घेण्याची वेळ
आली आणि…पुन्हा वी. टी station वरून
दिवसभराच्या भेटीची सांगता झाली….. दोघांनीही तो दिवस आयुष्याच्या पानावर लिहून ठेवला.
कधीच न पुसण्यासाठी….अशी हि पहिली भेट झाल्यानंतर
एक मेकांशी पुन्हा फोन वर बोलन चालू झाल… एवढ झाल
कि एकमेकांनी लवकरच पळून जायचं आणि लग्न करायचं
अस ठरवलं… किमान पुन्हा ४ महिने हे प्रेम प्रकरण चालू
राहील आणि हा युवक तिच्याशीच नव्हे तर तिच्या घरातील सर्वांशी बोलू लागला…..फक्त तिचे
बाबा सोडून….दररोज तासान तास बोलन चालू
असायचं….या दोघात कधीच कसलंही भांडण
नाही झाल…..ऑगस्ट मध्ये त्यांनी engagement
करायची अस ठरवलं….नोव्हेंबर २००९ या महिन्यात…..ते
एकमेकांच्या बंधनात अडकणार होते.. एक दिवस ते काहीतरी कारणास्तव बोलू शकले नाहीत…. दोघांनाही फार आठवण आली होती…
सकाळी सकाळी या युवकाने तिला फोन केला पण तो बंद
होता आणि अकराच्या सुमारास तिच्या बहिणीचा फोन
आला….कि ती काल रात्री ट्रेन मधून पडली आणि हे जग
सोडून गेली……युवकाला काय करावे सुचेना उठून त्याने मुंबई
गाठली आणि तिची अखेरची भेट ती सरणावर असताना घेतली…..
सारी स्वप्न त्या चितेत पेट घेत होती.. या नंतर किमान ७
दिवस या युवकाने कोणाला काहीच
प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यानंतर तो ठीक
झाला परंतु कदाचित अजून देखील एक फोन येईल अस वाटत
असेल…..
या
पोरी
म्हणजे
पोरीच
असतात
कधी
गोड
बुंदी
कधी
तिखट
कचोरी
असतात…
जाणून
घ्यायला
थोड्या
कठीणच
असतातसुंदर
दिसणाऱ्या
आपल्या
नशिबात
नसतात…
ज्यांना
आपल्यात
इंटरेस्ट
अश्या
थोड्या
कमीच
असतात
आपल्याला
आवडणाऱ्या
सहसा
आधीच
एंगेज
असतात…
नखरे
ह्यांचे
तसे
खूप
असतात
पक पक पक पक
यांच्या
तोंडाला
टाळे
नसतात
आमच्या
मनात
टपरीवरची
रु.५ ची कटिंग
त्या
मनात
कॅफे डे ची
रु.२५ ची
कॉफी घेऊन
असतात…
सांभाळतात
आम्हाला
म्हणूनत्यांना
गुन्हे सगळे माफ
असतात
पण
काही
हि म्हणा….
या पोरी
एकदम
भारी हसतात…
घायाळ
करतात….
परवानगी
न
घेता
एकदम
मनात
बसतात..
झंप्या : ए पंप्या एवढा घाबराघुबरा का झालायसबुवा तू?
पंप्या : अरे थोडं कन्फ्युजन झालं यार.
झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरूनचाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं.मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हात्तिच्या…एवढंच ना.
पंप्या : हो रे…पण मगत्या सापाला मारण्यासाठी म्हणूनमी जी काठी उचलली ना
तो खरा साप निघाला
येईल अशी वेळ
जेव्हा शोधशील तू मला…..
पण काही केल्या शोधूनही
सापडणार नाही मी तुला…..
येईल अशी वेळ
जेव्हा पाहण्यास अतुरशील तु मला…..पणअथक प्रयत्न करुनही
भेटू शकणार नाही मी तुला…..
येईल अशी वेळ
स्पर्श करण्यास तरसशील तू मला….
पण विरहाच्या जाळ्यात फसलेली
एकटी दिसेल मी तुला…..
येईल अशी वेळ
जेव्हा एकांतात आठवशील तू मला…..पण तुझे ओघळणारे अश्रूं पुसताना
दिसणार नाही मी तुला…..
आपण जिच्यावर प्रेम करतो
तिच्या आठवणीत नेहमी झुरतो
डोळ्या समोर निरागस चेहेरा
तिचा येतो फक्त एकदाच भेटून
जा एवढेच सांगून जातो..
दूर राहून कधी प्रेम कमी होत
नसते कारण ती आपल्या
हृदयात असते..
प्रेम कमी होऊ नये म्हणून
महिन्यातून एकदातरी भेट
होते..
क्षण भर भेटते आणि अमाप
प्रेम देऊन जाते दुसऱ्या दिवशी
पुन्हा तिचा चेहेरा डोळ्यासमोर
येतो..
स्पर्श करायला हात तिच्या
जवळ सरतो भास होत आहे
हे जेव्हा मला कळते तिचा विरह
जाणवतो आणि काळीज माझे
जळते..
जीवापाड प्रेम जरी मी
तिच्यावर करतो नियतीच्या
खेळा पुढे मी कसा हरतो..
आपण जिच्यावर प्रेम करतो
पुन्हा तिच्या आठवणीत नेहमी
झुरतो..
पुन्हा तिच्या आठवणीत
नेहमी झुरतो..
हृदयात साठवलेल्या
कित्येक आठ्वणी आहेत..
पण
त्या सांगताना मन गहिवरत..
कसं सांगाव हे सगळ् तुला..
तुला नजरे समोर पाहिल
कि मन पण अडखळत..
पहिली मैत्री….. पहिलं प्रेम..!
नकळत तुझं मित्रत्व
मी जेव्हा हसून स्वीकारलं होतं
माझ्या भावनांचं विश्व
तेव्हाच विस्तारलं होतं
तुला रोज बघणं
आयुष्यातली एक सवय बनत गेली
तुझ्या फोनची वाट पाहण्यात
संध्याकाळ माझी विरत गेली
तू समोर आल्यावर
शब्द सारेच पळून जायचे
तू गेल्यावर मग मात्र
काय काय सांगायचं होतं
याची आठवण करून द्यायचे
तुझ्या पहिल्याच हास्यात मी
पूर्णपणे डूबायचे आणि
आपल्या मैत्रीच्या वेलीला
आणखीनच जपायचे
मैत्री एवढी सुंदर असते
हे तुझ्या रूपाने जाणवलं
मनाला मोहवणाऱ्या प्रत्येक
गोष्टीत त्या वेळी तुझंच रूप दिसलं
धबधब्यासारखे दिवस वाहत
राहिले असताना तुझ्या सहवासात
मैत्री नकळत मागे पडली
आणि एक प्रेमांकुर उमलला मनात
स्वभाव तुझा मी रोज
पडताळून बघायचे
रोजच्या बोलण्यात मात्र
नवीनच अनुमान निघायचे
तू दिसला नाहीस कधी
तर मेघ डोळ्यात उतरायचे
आणि घरी परत जाताना
मला चिंब भिजवायचे
परत दुसऱ्या दिवशी तू
त्याच गोड चेहऱ्याने हजर
सगळं विसरून पुन्हा तुला
बघायला आतुर असायची नजर
पण सुखाची चाहूल दुःख घेतं
तसंच काहीसं झालं
मैत्री आणि प्रेम मिश्रित हे
नातं एका गैरसमजामुळे विरत गेलं
कदाचित चूक नव्हती
दोघांचीही पण जिद्द
होती ना
आपापला इगो मिरवण्याची
मनातली ठसठस जेव्हा
खूपच तीव्र झाली
मैत्रीने एक पाउल पुढे
टाकलं आणि मी माघार घेतली
हो मी माघार घेतली
आणि इगो सोडून दिला
कारण तू दिलेल्या दुःखापेक्षा
मला तू स्वतः जास्त मोलाचा वाटला
तू सुद्धा मनातलं किल्मिष
काढून टाकलस
आणि हसून मी तुझ्या
सोबत आहे हे
दाखवून दिलंस ….
आता तू असतोस सोबत
म्हणून मी स्वतःवरच खुश असते
रोजचीच संध्याकाळ आता
अजूनच छान दिसते
वाटतं एकदा सांगून टाकावं
मनातलं गुपित सारं
दुसरयाच क्षणी जाणवतं
समजल्यावर सगळं तू
अजूनच दूर गेलास तर ?
मला माहित आहे रे
तुझ्या पसंतीत मी
कुठेच बसत नाही
पण काय करू मन
असं धावतं कि थांबतच नाही
एकदा हो म्हणून तर बघ
तुझ्यासाठी पूर्णपणे स्वताला बदलेन
तुझ्या वाटेतले काटे पापण्यांनी
उचलून फक्त फुलंच त्यावर पसरेन
मला तुला आयुष्यात
खूप सुखी झालेलं बघायचंय
रात्री झोपशील ना जेव्हा
तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं
समाधानाचं हसू हळूच
डोळ्यांनी टिपायचय ”
रागवू नकोस मला
मनवता येणार नाही
लपवू नकोस
मला ओळखता येणार नाही
डोळ्यात पाणी नको आणूस
मला बघवणार नाही
दूर जाऊ नकोस
मला जगता येणार नाही
उदास होऊ नकोस
मला हसता येणार नाही
हृदय तोडु नकोस
मला जोडता येणार नाही
आठणीँन मध्ये छलु नकोस
मला सावरता येणार नाही
साथ कधी सोडु नकोस मला
तुला कधी सोडता येणार नाही
रूसवा धरु नकोस
मला शब्द सापडणार नाही
एकटं मला सोडु नकोस
आपल असं मला कोणी नाही
गुंतलेल हृदय मोडू नकोस
मला परत गुंतता येणार नाही
तुझ्याशिवाय जीवनात अर्थ
नाही……
असं मी म्हणतं नाही कारण….
तुझ्याशिवाय जीवनात जीवच
राहणार नाही …
हे राज्य माज्या शिवरायांचे आहे –
कैलासाच्या माथी जरी शिव शंकर
विराजले
बघ मराठ्यांच्या कुशीत माझे शिवराय
गरजले
टाप मारताच येथे
उधळली तलवारीची पाती
येथेच
जुळली माझ्या मराठा मनाची नाती..
स्वराज्याचा पुरावा देत आहे माजा एक
एक कडा
येथेच
सांडला गड्या आम्ही शत्रुच्या रक्ताचा सडा
यवनाच्या आक्रमनाची याद आहे आजुन
ताजी
गनिमाच्या उरावर नाचले माझे
तानाजी अन
बाजी..
ह्रदयात माज्या खलखलतात
कोयना आणि कृष्णा
मराठा मनाची आणि मातीची भागीवली त्यानी तृष्णा
कसा सांगू लेका उर माजा फुटत आहे
रायगड आणि प्रतापगडी मी तीळतीळ तुटत
आहे..
आफजल्याचा वाढता बुरुंज काळीज माज
तोडू
पाहे
सांगा ओरडून त्याला हे राज्य
माज्या शिवरायांचे आहे…
“आमचा देव दगडाचा नाही
आम्ही दगडात देव
पाहणारी माणसे”
दगडात देव असतोच
मूर्ती असतेच ……. फक्त
दगडाचा नको असलेला भाग काढून
टाकायचा असतो ……….
मूर्तीच्या भागाकडे
लक्ष ठेवा फेकून
द्यायचा भागाकडे
नको…….आणि मग ह्याच भावनेनं
प्राणी माणसांकडे पहा …….
माणसाकडे
नको असलेला भाग दूर
करायला शिका आणि त्याची सुरुवात
स्वतापासून
करा……….स्वताला नको असलेला भाग
कोणता ?
तर ज्यापायी आपला आनंद प्रगती
निष्टा
आणि आत्मविश्वास
इत्यादी गोष्टींना तडा जातो तो ………….
म्हणजेच आपले दुर्विचार दुर्गुण
द्वेष राग व
मत्सर.
♥ !! शूभ सकाळ शूभ दिवस !! ♥ 🙂
आता खरच सवय झालीये….!
“आता खरच सवय झालीये….!
एकट्यानेच चालायची
आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची.
सवय झालीये….
मनातल्या मनात रडायची
आणि ठेच लागुन पडायची.
सवय झालीये….
आपल्या मानसापासून दूर जायची
आणि डोळे भरून त्यांची वाट पहायची.
सवय झालीये….
जिंकत नसलो तरी हरायची
आणि आयुष्य एक एक दिवसाने भरायची.
सवय झालीये….
स्वतःवरती रुसन्याची
आणि नाव पुन्हा पुन्हा लिहून पूसन्याची.
सवय झालीये….
पोरक करणाऱ्या मायेची
आणि उन्हात मला तडफडत सोडून
जाणाऱ्या छायेची.
सवय झालीये….
त्याच त्याच शब्दाना फसन्याची
आणि स्वतः स्वतःवर हसण्याची.
सवय झालीये….
जिवंतपनी मरायची
आणि शेवट नसलेली सुरुवात करायची.
सवय झालीये….
स्वतःच्या अश्रुमधे सांडायची
आणि तेच भिजलेले शब्द मांडायची.
आता खरच सवय झालीये….”
कधी कधी ( Good Night)म्हणजे
Plz फोन ठेऊ नकोस
मला बोलायच आहे.
.
कधी कधी ( Bye ) म्हणजे
Plz थांब मला अजुन तुला डोळ्यात
सामावुन घ्यायच आहे
.
कधी कधी ( मला एकटराहायचय ) म्हणजे
नको जाउस माझ्यासोबत राह!
.
कधी कधी ( I Hate υ ) म्हणजे
I Love υ so Much पण
मला तुझा खुप राग आलाय.
.
कधी कधी (I am sory) म्हणजे
चुक तुझी आहे तरी पण मी आपल
नात वाचण्यासाठी
.
कधी कधी (Where r u) म्हणजे
मला तुझी खुप गरज आहे असशील
तिथुन ये माझ्यासाठी
.
कधी कधी (I ForgOt u) म्हणजे
मी तुला कधीच विसरु शकणार नाही तु
ह्रदयाच्या एका कप्प्यात नेहमीच
असशील
.
मनातले हे अबोल शब्द समजुन
घ्यायचा प्रयत्ऩ करा जीवन अजुन
सुंदर होईल…
एका गावात एक बाई
आपल्या छोट्या मुलाबरोबर
एका छोट्या झोपडीत राहात होती.
आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून
दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण
त्या छोट्या मुलाला मात्र आपली आई अजिबात
आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो;
कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत
असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.
एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे
लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे
मुलाला कळत नाही …. रागाचा एककटाक्ष टाकून
तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर
तो आईला प्रचंड बोलतो.””कशाला आली होतीस
शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील?
मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक
डोळा का नाही? मला तू अजिबात आवडत
नाहीस.” वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही.
आपण आईला खूप बोललो याचे
मुलालाही काही वाटत नाही. रागाने
तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न
बोलता जेवतो आणि झोपतो.
रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर
आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये
अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते. पण
त्याचेही त्याला काही वाटत नाही.
एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच
तिरस्कार वाटायला लागतो.
त्या क्षणी तो निर्णय घेतो शिकून खूपमोठे
व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे.
त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च
शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत
विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत
मोठ्या हुद्द्यावर काम करू लागतो. एका सुंदर
मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा एक
मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे
सुंदर चित्र
बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे
नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो.
अतिशय सुखात असतो.
एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात
एका माणसाबरोबर त्याची तीच
एकाडोळ्याची आई उभी असते. तिला बघून
त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते.
तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत
तिला म्हणतो “”कोण आहेस तू? इथे का आलीस?
बघ माझी मुलगी तुला घाबरली.”
“”मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले” असे
काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने
आपल्याला ओळखले नाही अशा समाधानात (?)
मुलगा दार लावून घेतो.
काही दिवसांनी
माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून
पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत
असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय
घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय असे
बायकोला खोटेच सांगतो.
संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने
त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे
वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई
त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र
त्याच्या आईचे असते.
तो वाचू लागतो
“”… मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत
कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन
मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे.
शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण
तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे
मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे
एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही.
मला एकच डोळा का असेही तू
मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान
होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण
आज सांगते. बाळा तू लहान असताना एक अपघात
झाला. त्या अपघातात तू तुझा एक
डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य
कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले
आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप
अभिमान आहे. तू मला जे बोललास
किंवा माझ्याशी जसा वागलास
त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले
नाही.”तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे’ असाच
विचार मी करते.
कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू
मला नेहमी आठवतोस…”
पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला..
जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली
स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं
त्याला सहजपणे देऊन टाकला तिच्याशी आपण
किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड
पश्चात्ताप झाला तो आईला मोठमोठ्याने
हाका मारू लागला;पण आता त्याचा काय उपयोग
होता??
मित्रानो आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट
सोडा.
पण..
कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू
नका;
कारण जीवनात
एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल;
… पण
आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर
आयुष्यभर असेल !!
एक लड़का एक लड़की को बहुत प्यार
करताथा.
लड़के ने लड़की को प्रपोज़ किया..
लड़की :- जितनी तेरी एक महीने की कमाई
है
उतना मेरा हफ्ते का खर्चा है इसलिए मैँ
तुमसे मोहब्बत
नहीं कर सकती..
फिर भी वो लड़का मन ही मन
उसी लड़की कोचाहता है…
20 साल बाद वो दोनों संयोग से एक मॉल
(दुकान) में मिलते
है
बातो ही बातो में लड़की ने
कहा मेरा पति आज एक बहुत बड़ी
कंपनी में नौकरी करता है.
उसकी सेलरी एक 80 हजार रुपये
प्रति महिना है.
वो बहुत होशियार है अब तुम ही बताओ..
मैंने उस दिन तुम से शादी न कर के कोई
गलती की क्या…?
.
लड़के की आँखे नम हो जाती हैं…
और उसके बाद दोनों अपने काम के लिए जाने
लगे..
.
थोड़ी देर में लड़की का पति उसे लेने
आया और लङकी के
पति की नजर उस लड़के पर पड़ी और कहा –
सर आप
यहाँ ?
बाद में अपनी पत्नी से मिलते हुए
कहा कि :- ये मेरी कंपनी के
मालिक है
और एक साल का 500 करोड़ का टर्नओवर
है
और सर एक लड़की को चाहते है इसलिए आज
तक सर ने
शादी नही की…लङकी Emotional
हो गयी यहहै
जिन्दगी बस एक पल की मोहताज़
नहीं होतीबस
वक़्त उसे मोहताज बना देता है….
“प्यार को समझे और उसे महत्व दे
उसे तोले नहीं… क्योकि प्यार अनमोल है”
जो लोग सच्चा प्यार करते है पढने के बाद
शेयर जरुर कर
“गुजरी हुई जिंदगी को
कभी याद न कर
तकदीर मे जो लिखा है
उसकी फर्याद न कर…
जो होगा वो होकर रहेगा
तु कलकी फिकर मे
अपनी आज की हसी बर्बाद न कर…
हंस मरते हुये भी गाता है
और
मोर नाचते हुये भी रोता है….
ये जिंदगी का फंडा है बॉस
दुखो वाली रात
निंद नही आती
और
खुशी वाली रात
.कौन सोता है…
ती म्हणाली……
तू मला इतका कसा ओळखतोस
कितीदा भेटलास मलाकी माझ्या साठीच जगतोस….
आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते
तरी का रात्रं-दिवस तुला माझीच’आठवण’येते .
नीट पहिलेहि नसशील तू मलाडोळे भरून
तरी मी छळते तुला का रोज स्वप्नी येऊन?
हे असं होण शक्य तरी कसं आहे
नक्की माहित नाही पण माझीही गत तीच आहे.
मी म्हणालो…. अगं वेडे….
क्षण एकच पुरे होता जो तुझ्या मुळे मी जगलो.
अन् कुणी सांगितलंक्षण ते दोघांचे थोड़े होते
तुझ्या आठवणीने दिवस उगवतो आठवणीनेच रात्र होते.
येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो
तुझ्या सवे गं सखये मी नित्य नवा असा जगतो.
तुला दु:ख होतं तिथे अन् आसवे मी गाळतो
तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो.
तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो
मी म्हणेन अगं वेडे मी तुझ्यावर ♥प्रेम♥ करतो…
खरंच मनापासुन प्रेम करत असाल तर
हि स्टोरी एकदा वाचाच आणि कमेंट करून सांगा..
खरे प्रेम काय असते हे ह्या मध्ये सागिँतले…
निलेश नावाचा मुलगा प्रियंका नावाच्या मुलीवर
काँलेजपासुन खुप प्रेम करायचा तो तिला हे …
सागांयचा पण तो हसुन सागांय
चा जणु काही जोक करत आहे यांचे कारण त्याला माहित
होते कि ती दुसर्या मुलांवर प्रेम करते म्हणुन
तो तिला सागांयचा नाही…
कारण त्याला वाटायचे कि ति प्रेम नाही करत म्हणुन
काय झाले पण मी तर करतो ना प्रेम तिच्यावर
तिच्यासाठी काहीही करेल मी.
काही दिवसानंतर तिचा प्रियकर तिला काहीही न
सांगता तिच्या जिवनातुन
जातो तेव्हा हा निलेश तिला हसवण्याचा खुप प्रयत्न
करत असे व
ति हसायची सुद्या व हसता हसता रडायची सुद्या. पण
हा वेडा तेव्हा पण तिला प्रपोस
करायचा.हा तिला रोज काहितरी जोक मारुन
हसवायचा.
पण आता हळुहळु प्रियंका सुद्या निलेशला पसंत
करायला लागली होती..
आता ती त्याच्या बरोबर हसायची बोलायची दोघे खुप
गप्पा मारायचे .
काहि दिवसानंतर तिचा प्रियकर तिच्या जिवनामध्ये
आला व त्याने
तिला भेटला पण ती आता त्याच्यावर पहिल्यासारखे
प्रेम करत नव्हती.
ती त्याला म्हणाली “ मी ज्यांच्यावर जीवापाड प्रेम
करते तोच मला मध्ये सोडुन गेला व एक असा आहे जो फक्त
आणि फक्त माझ्यावरंच प्रेम करतो आणि मी माञ
त्याला ignore करायचीच पण जाऊ दे मी नाही करत
प्रेम तुझ्यावर…..नाही करत प्रेम….
मला विसरण्याचा प्रयत्न कर ”..
तो तिला खुप समजवायला लागला तेव्हा तिला निलेश
चा फोन आला त्याला कोणीतरी सांगितले
कि तिचा प्रियकर पुन्हा आला आहे व तो तिच्याबरोबर
लग्न सुद्या करणार आहे..
हे समजले तेव्हा तो प्रियंकाला म्हणाला “ एक
चांगली बातमी आईबाबांनी माझे लग्न ठरवले आहे व फोन
कट करतो”
ति तेव्हा ति तेथुन निघुन जाते घरी जाऊन खुप रडते..
तेव्हा तिला निलेश चा मिञ फोन करुन सगळे
काही सांगतो तो काही लग्न करणार नाही
कारण तुझ्यावर वेड्यासारखा प्रेम करतो व तु
तुझ्या प्रियकरासोबत हसत खेळत रहावीस म्हणुन त्याने
असे केले. प्रियंका क्षणभर सुद्या न
थांबता त्याच्या घरी गेली तेव्हा तिला समजले की
तो बाजुला असलेल्या मैदानामध्ये गेला आहे
तेव्हा ती सुद्या त्या मैदानामध्ये
जाते व त्याला पाहते तो एकटाच रडत होता..
तिला पाहुन रडु थांबवले आणि म्हणाला
“काय झाले आज तु मला भेटायला आलीस क्षणभरसुद्या न
थांबता तिने त्याला मिठी मारली व
म्हणाली
“वेड्या खुप प्रेम करतोस ..ना माझ्यावर मग सागिँतले
का नाहीस.. जाऊ दे मी नाही जाणार
आता तुला सोडुन….
V♥
_____/)___/)______./¯”””/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯)¯¯)¯¯¯’_„„„„)
__________________♥ खरं प्रेम♥
_____/)___/)______./¯”””/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯)¯¯)¯¯¯’_„„„„)
@ एक मी एक तू शब्द मी गीत तू
(¯`v´¯)
`•.¸.•´ … ¸.•°*”˜˜”*°• Like✔
. `?´ ¸.•°*”˜˜”*°•. Tag ✔
… ¸.•°*”˜˜”*°•. Share ✔
सर्व आठवणी विसर म्हणाली
परत नाही येणार कधीच जाते म्हणाली
सखी हृदय मात्र परत द्यायची विसरली.
ती असं का वागली?
ती असं का बोलली?
तिच्या हृदयाने मग माझी
असी समजूत काढली.
“ती तुला नाही विसरली
तुझ हृदय घेऊन ती गेली
मला तुझ्याजवळ सोडून गेली
पहिल्या प्रेमाची निशाणी ठेऊन गेली.
ती पुन्हा परत येईल
तुझा हृदय तिला घेऊन येईल
प्रेमाचा वर्षाव पुन्हा होईल
ती फक्त तुझीच राहील
ती फक्त तुझीच राहील
मी तिच्यात नव्हतो
पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी
पण माझी साथ होती
मी आजवर कदीलांच्या
उजेडात जगलो
ती चमकणा-या
ता-यांच्या प्रकाशात होती
तीचा प्रवास होता
मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान
पायवाट होती
तिच्या स्वप्नांना दोरखडं
जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी
निसरति गाठ होती
तीच सुखांशी नेहमी
अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच
भरमसाठ होती.
नेहमी साखर झोपेची
तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही
माझी सदा पहाट होती.
तिच्या ओठी नेहमी
हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी
आसवांची साथ होती
तिने कधी हात जोडले नाहीत
कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी
माझीच वरात होती
आज म्हणतेय ती मी चुकली
पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची
ही साद होती.
मी स्मशांन वाटेवर
असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर
देवळात होती
एकदा मी स्वप्नात देवाला विचारले..
“तु चांगल्या माणसांनाच का
लवकर घेवुन जातोस???
.
देव म्हणाला “मला जी माणसं खुप
आवडतात ती या पृथ्वीवर मी जास्त वेळ
ठेवत नाही…..”
.
मी म्हणालो “याचा अर्थ मी तुला आवडत
नाही???”
.
देव म्हणाला “तस नाही रे! तु पण
मला खुप आवडतोस!”
.
मी म्हणालो “मग मी या पृथ्वीवर अजुन
कसा आहे???
.
देव म्हणाला “तु पृथ्वीवर
माझ्यापेक्षाही कुणालातरी जास्त
आवडतोस
म्हणुन आहे….
लिहतो आहे कविता फक्त तुझ्यासाठी ..
.
वेडा प्रेमी झालो फक्त तुझ्यासाठी ..
.
आणखी कुणाला नाही बघणार आता हे नयन माझे..
.
तरसतील नयन माझे फक्त तुला पाहण्यासाठी..
.
प्रत्येक श्वास माझा आठवण काढेल तुझीचं..
.
हा श्वास ही निघेल कदाचीत फक्त तुझ्यासाठी ..
.
सर्वांन पेक्षा मला तु खुपचं जास्त आवडतेस..
.
मी प्रेम ही शिकलो ते फक्त आणि फक्त
तुझ्यासाठी .
का मलाच तुझी इतकी आठवण येते
माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते
प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते
तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते
स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते
बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते
रोज रात्री निजतांना उचकी गं लागते?
तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते
प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते
हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते….
सहज असते तर बोललो असतो
पण ही भावना बोलू कसा
हा अधिकार आधी डोळ्यांचा
ती ओठांनी उलघडू कसा
ती घुसमटते अंधारात
तिच्यासाठी जळू कसा
हा अधिकार आधी दिव्याचा
मी दिवा बनू कसा
घामाने भली गर्दी केली
मी गारवा बनू कसा
सावलीला माझ्या पाठवायचे पण
स्वतःपासून तिला वेगळे करू कसा
कुणीतरी बोलले आम्ही वेगळे होणार
पण तिच्याविना मी राहू कसा
हृदयात धुमसत्या वेदनांना
तिच्याविना एकटा सोसू कसा…
एक हृदयस्पर्शी प्रेम कथा……
एक मुलगा आणि मुलगी मोटारसायकल वरून
जात होते
मुलगा खूप वेगाने मोटारसायकल चालवत
होता
मुलगी घाबरली
तिने त्याला हळू चालवायला सांगितले….
मुलगा : मला आय लव यु बोल…
मुलगी : आय लव यु आता तरी हळू चालव…
मुलगा : आता मला घट्ट मिठी मार…
मुलीने त्याला घट्ट
मिठी मारली आणि म्हणाली आतातरी हळू
चालव……
मुलगा तिला बोलला कि आता माझे
Helmet काढ आणि ते तू घाल…..
मुलीने ते Helmet घातले
आणि त्याला मोटारसायकल हळू
चालवायला सांगितले… . . .
दुसरा दिवशी पेपरात
बातमी आली कि तो मुलगा अपघातात मरण
पावला पण ती मुलगी Helmet मुळे
काहीहि इजा न होता वाचली.. कारण
त्याला माहित होते
कि मोटारसायकलचा Break fail
झाला होता…! 🙁
♥ ♥आवडली तर नक्की शेयर करा♥ ♥
आयुष्यात शेवटी आठवणीच
राहतात .
कुणी समजून घेत नाही याची खंत कधीच नव्हती मीच कुणाशी बोलत नाही हा आरोप लोकच करतात.रान फुलातला प्राजक्तातला फरक त्यांना कळतोपाखराताला फुलपाखरातला फरक त्यांना कळतोमग हे का नाही कळत त्यांना की प्रत्येक माणसाच्या साच्यातही फरक असतो.हळवे डोळे नेहमी रडवेच नसतात स्वप्न घेऊन ते ही जगतच असतातबंद ओठांची माणसं मूक नसतात खरी त्यांच्याही मनात वावटळं असतात.मी तोंड उघडत नाही दाताखाली जीभ येऊ नये म्हणूनडोळे वर करून पाहत नाही प्रकाशाने दिपून जाऊ नये म्हणून.हसत नाही कुणी रडू नये म्हणून रडत नाही कुणी हसू नये म्हणून सोबत करत नाही जाता येत नाही म्हणून थांबून राहत नाही थांबता येत नाही म्हणून.मी तुमच्यातली आहे हे धरून चालू नकावाळीत टाका पण टोचून मारू नका.
आता न होणे प्रेम पुन्हा
घडणार नाही आता हा गुन्हा
विचार केला हा मनी पक्का अन ..
स्मित तुझेच मनी पुन्हा
विसरावे तुला म्हणून रोज आठवितो
आली जरी आठवण तिला परत पाठवितो
नकळत सारे घडत राहते
वेड हे सारे मी मनी साठवितो
वाटेवरी आता उमगते वाट न ही परतीची
दाटला अंधार मागे सांज पुढे सरतेची
चालण्यास न अर्थ मागे वळणेही व्यर्थ
तरीही … आस तुझ्या प्रीतीची
हि विखारी नजर हि वाघाची जात….
रगत ओकते पाहुन अन्याय करनारे
हात….
तहानलेली तलवार हि गनिमावर दात…..
तप्त लाव्हा सळसळतो आमच्याच
रक्तात….. हि धगधगती आग आहे वंश
परापंरागत……
कवटाळले दुखः रयतेचे याच
छाताडात……..
घाव अजुनही रक्ताळतात कधी कधी याच
काळजात…..
हिम्मत असेल तर डोकावुन बघ
इतिहासात…. पेटतील पीढ्यान
पीढ्या मशाली..
गाजेल मराठ्याचीं रण किलकारी..
वनव्यात बदलेल हि ईतिहासाची आग….
लांडगी टोळक्याने फिरतात
एकट्याने शिकार
करतो हा पहाडि जातीचा वाघ….. जय
जिजाउ….!!
जय शिवराय….!!
जय शभुं राजे….!!
एकट्य़ा त्या वाटे वर
अजुन ही आहेत तुझ्या
पाऊल खुणा आणी मी
ही आहे उभा
तिथे एकटा तुझ्या विना
प्रत्येक वळणां वर आहेत
तुझ्या आठ्वणी चोही कडे
ऎकु येते तुझी साद माझ्या
कानी कधी करतात सोबत माझी
तु दिलेली स्वप्नं
आणी
करतात सुसह्य
तुझ्या वाचुन माझं जगण
वेदनेच्या आठवणींनाच मग
मी सांभाळत बसतो तु नसली
तरी मी तुझ्याशीच बोलत
असतो…
आता या वाटे वर मी
एकटाच चालतो ढगाळलेल्या
आभाळात जसा चंद्र शोधत
फिरतो !!
मुलगा :- Hay मी रोज तुला इथेच दादर
स्टेशन वर बघतो आणि आज
माझी खात्री झाली आहे कि माझे जे स्वप्न
आहे ते फक्त तूच पूर्ण करू शकशील !!
मुलगी :- मी ?? कोणते स्वप्न?
मुलगा :- मला तुझी सही हवी आहे !!
मुलगी :- मी कोणी अभिनेत्री नाहीये मग
सही का हवी आहे ? आणि कशावर?
मुलगा :- ♥ आपल्या Marriage
Certificate वर ……… माझ्या आयुष्य
पटाची अभिनेत्री बनून !! ♥
मायेच्या ह्या ओंजळीत रे
स्तबध्ले विश्वाचे उगमस्थान
इवल्याश्या हृद्यात साठवला
करुणारूपी परमार
कसे गाऊ तुझे गान आईकसे गाऊ तुझे गान आई!
देवलोकीच्या अमृतालाही
फिके तुझे स्तनपान
इंद्राच्या त्या वज्राश्राला
धुळीत मिळवतील हात
कसे गाऊ तुझे गान आईकसे गाऊ तुझे गान आई!
आयुष्यातील सुख दुखातही
बळकट तुझे स्थान
कैलासाच्या उंच शिखरावरील
तूच ती पालनहार
कसे गाऊ तुझे गान आईकसे गाऊ तुझे गान आई!
शब्द हि आता तोडके झालेत
विसरलोय मी माझे भान
गाताना तुझे गान
सांग माउली कसे फेडू तुझे उपकार आता कसे फेडू तुझे
उपकार !
तुझी एक झलक हवी आहे…
मिलनाची आस रोज नवी आहे….
चमचमणारी चांदणी मधेच लुप्त व्हावी…
तशी तू अचानक हरपावी…
तुजवीण मी ग्रहणातील रवी आहे…..
तुझी एक झलक हवी आहे….
दिसता तू मन माझ हरपून जाई..
दुसरे सुचेना काही फक्त तुलाच पाही…
कळेना मला तू कुठे कोणत्या गावी आहे
तुझी एक झलक हवी आहे….
काळ्या भोर तुझ्या टपोर डोळ्यात….
अडकलो तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात…
प्रेमवेडा मी एक कवी आहे…
तुझी एक झलक हवी आहे….
….. तुझी एक झलक हवी आहे..
आमची छान होती …
Last bench वर
आमची team होती ….
Cricket च्या वेळी ground
वर
cheating व्हायची .
जन-गण-मन ला कधी कधी ..
शाळे बाहेर सुद्धा उभे
रहायचो …
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू
देऊनही …. प्रतिज्ञा म्हणायचो …
प्रार्थनेच्या वेळी मात्र
…. सगळ्यांसारखे
…
नुसतेच ओठ हालवायचो ….
पावसाळ्यात शाळेत जाताना
छत्री दप्तरात ठेऊन ….
मुद्दामच भिजत
जायचं
…
पुस्तक भिजू नये म्हणून …. त्याना पिशव्यांमध्ये
ठेवायचं ….
शाळेतून येता येता …
एखाद्या डबक्यात
उडी मारून
… उगीचच
सगळ्यांच्या अंगावर
पाणी उडवायचं ….
प्रयेत्येक Off -period
ला P.T. साठी ….
आमचा आरडाओरडा असायचा … शाळेतून
घरी येताना शाळेबाहेरचा ….
तो बर्फाचा गोळा संपवायचा ….
आणि आज-काल
सारख्या प्रत्येक वाक्यात
…. शिव्या सूद्धा नाही द्यायचो …
इतिहासात वाटतं ….
होता शाहिस्तेखान
…
नागरिक शास्त्रात
पंतप्रधान …. गणित… भुमितीत होतं …
पायथागोरस च
प्रमेय
…
भूगोलात वाहायचे वारे ….
नैऋत्य … मॉन्सून …
का कुठलेतरी … वायव्य….
हिंदीतली आठवते
ती “चिंटी कि आत्मकथा”
English मधल्या grammar
नेच झाली होती आमची व्यथा …
शाळा म्हटली कि अजूनही आठवतात
….
desk वर pen ने त्या “pen
fights”
खेळणं ….
exams मधल्या …
रिकाम्या जागा भरणं
…
आणि जोड्या जुळवणं …
चिखलातल्या त्या football च्या matches
…
कबड्डीत … पडून धडपडून ….
हातापायांवर आलेले
शेवटच्या Exam चा शेवटचा paper लिहित
होतो
Answers लिहिताना party चं planning करत
होतो
Supervisor ने शेवटची १५ min. उरली असं
सांगितला
आणि मला कळलं….अरे आपलं College Life
संपलं!
घड्याळाचे काटे उलटे फिरले
College ते दिवस सगळे डोळ्यांसमोर आले
कसे हे दिवस भराभर निघून गेले…काहीच
नाही कळलं
सगळं नकळत घडलं…आपलं College Life
संपलं!
उद्यापासून lectures attendance
ची कटकट नसणार होती
पण lectures bunk करून picture
बघण्याची मजा काही औरच होती
त्या दिवशी १००% attendance पाहून
सरांना नवल वाटलं
आता सगळं संपलं…कारण आपलं College Life
संपलं!
मित्रांसोबत केलेली मजा त्या तासंतास
केलेल्या गप्पा आठवतात
party ची केलेली plannings आणि bike
वरच्या ट्रिप्स आठवतात
आता सर्व मित्राचं आयुष्य होणार आहे वेगळ
वेगळ
यार….आपलं College Life संपलं!
उद्यापासून एक नवीन जग सुरु होणार आहे
Office मध्ये जाऊन सगळे काम करणार आहेत
Casual संपून आता Formal जीवन सुरु झालं
कारण आपलं College Life संपलं!
उनाडपणा सोडून आता जबाबदारीने वागावं
लागणार
खाण्यापिण्यावर जरा कमी खर्च
करावा लागणार
महिन्याच्या पगाराच Saving सुरु झालं
कारण आपलं College Life संपलं!
आता ते presentations आणि assignments
नसणार
ग्रुप प्रोजेक्ट
च्या नावाखाली केलेली भटकंती नसणार
Important Notes चे गठ्यांनी रद्दीचं वजन
वाढवलं
miss u XEROX Machine…
आपलं College Life संपलं!
बघता बघता दिवस निघून गेले…काहीच
नाही कळलं
गेल्या महिन्यातच Admission झालं…असं
मला वाटलं
चांगलं वाईट असं सगळं काही अनुभवलं
का लवकर मोठे झालो आणि आपलं College
Life संपलं!
जीवनात आता खूप सारी उलथापालथ होणार
होती
नव्या कोऱ्या पाटीवर
आता कर्तबगारी कोरायची होती
यशाची शिखरे गाठण्यासाठी या College Life
ने खूप काही शिकवलं
नको होतं तेचं झालं आणि आपलं College Life
संपलं!
या सगळ्या विचारांनी डोळ्यात पाणी आलं
पेपर उडून गेला आणि हातातलं पेन गळून पडलं
वेळ संपली होती पण खूप काही करायचं राहून
गेलं
थोडा Extra Time मिळेल का?
… कारण आपलं College Life संपलं
ती : माझ्यात काय आवडतं?
तो : तुझं स्वतःचं असं काहीच नाही आवडत मला….पण”तुझ्या मनातला मी” आवडतो मला…
ती : किती प्रेम करतोस माझ्यावर???
तो : हे माझ्या हातातलं हिरवं पान दिसतंय ? त्या पानावर जितक्या हिरव्या शिरा आहेत न तितकंच प्रेम करतो. जास्त नाही.
ती : मला कधी विसरशील?
तो : एकदम सहज विसरेन…. हा आकाशातला सूर्य उगवायचा थांबला ना कि विसरेन.
ती : कधी आठवशील मला?
तो : आठवण सारखी सारखी का काढू? कधी तरीच काढेन… पापण्यांची उघडझाप करतील ना तेव्हाच काढेन.
ती : तुझ्या सोबत राहिल्याने मला काही तोटा होईल का ?
तो : तोटा तर आहेच…माझ्या सोबत राहिलीस तर तुला तुझं दु:ख कधीच एकटीला अनुभवता येणार नाही. त्यात अर्धा हिस्सा नेहमीतुला माझ्यासाठी काढून ठेवावा लागेल.
ती : माझ्या कोणत्या गोष्टीवर तूझा सर्वात जास्त हक्क आहे ?
तो : तुझ्या जगण्यावर नसेल माझाहक्क पण… तू माझ्याशिवाय एकटी हे जग सोडून जाऊ नाही शकणार..
सगळं ऐकून त्याला पाहताना तिच्या डोळ्यात फक्त पाणीचहोते.
तो क्षण काय होता…
तो क्षण शिंपल्यातल्या मोत्यासारखा होता….
मनात भरणारा….♥♥♥
प्रेम ही सुंदर
भावना आहेती
♡हदयातून येते….
पण
मैञी त्याहून
अधिक सुंदर
आहेती हदयाला
आधार देते….
या प्रेमात खूप
त्रास असतो प्रेम असले तरी
त्रास नसले तरी त्रासपण
मैत्रीचा कधीच होणार
नाही ह्रासनात्यातले
अनेक अर्थ उलगडुन
सांगते मैञी….
कधी रुसते कधी
हसते तरी सदैव ह्रदयात
वसते मैञी….
सारी संकटं दूर सारुन
आपल हीत चिँतते ती मैञी…
आयुष्यातले नाजूक क्षण हळुवारपणे जपते मैञी..
आमच्या शिवरायांचे वादळ अजून
थोडा वेळ जरी घोंगावले असते तर
त्यांनी हिंदुस्थानाच काय पण
उभ्या जगालाच आपल्या कवेत घेतेले
असते..
.
.
आमच्या शिवरायांच्या पराक्रमच्या तोफा अजूनकाही काळ
जर धगधगत राहिल्या असत्या तर
त्यांनी आज
सातासमुद्रापारही स्वराजाच्याच
नौबती झाडल्या असत्या.
.
.
आमच्या शिवरायांसाठी नियती थोडी जरी सबुरीने
वागली असती तर
त्यांनी जमिनीवरच काय पण समुद्रावर
हि हुकुमत गाजवली असती.
.
.
आमच्या शिवरायांची समशेर अजून
थोडी जरी तळपली असती तर
आज ब्रिटेनच्या राणीनेहि “जय जिजाऊ
जय शिवराय” ची आरोळी ठोकली असती.
.
.
आमच्या शिवरायांच्या आयुष्याचा दोर
अजून थोडा मजबूत असता तर
त्यांनी लाल किल्यावारच काय
पण”व्हाईटहाउस”वरह ी भगवा झेंडा फडकवला असता. .
.
पण महाराजांच्या अकालीजाण्याने
त्यांची स्वप्न स्वप्नेच राहिली.
आपल्यातील दुहीच्या शापाने ती कधीच
नाही पूर्ण झाली.
आता तरी उठा मर्द
मराठ्यानो एकीची वज्रमूठ
बांधूया महाराजांच्या स्वप्नासाठी पुन्हा क्रांतीची मशाल
पेटवुया.
एक दिवस माणसा मधला
माणूस होऊन जगेन म्हणतो ॥
मानवतेच्या मारेक-यांशी
इथे विद्रोह करेन म्हणतो..
डोळ्यांवर पट्टी बांधून ते
खोटा इतिहास लिहितात
कुठल्या कुठल्या अधर्मा साठी
देवा तुझे अवतार होतात ।
रणांगणावर निशस्त्र कर्ण
कपटानं मारला जातो आणि
या कृष्ण लीलेचा चोहीकडे
जय जयकार होतो..
स्वतःला गाडून सीता
पावित्र्याची परीक्षा देते
आणि तिचा राजा नवरा
मर्यादा पुरुषोत्तम ठरतो
एकलव्याची गुरु भक्ती
त्याचा अंगठा कापून देते ।
द्रोणाचार्याची शिष्य वृत्ती जरा घरंदाजच असते क्रांति कारक
तुकाराम जन्मभर कर्म कांडाशी
लढतो आणि पुन्हा तोच सदेह
वैकुंठाला कसा जातो ?
शिवरायांनी काय केलं
काय दिलं हा मुद्दा गौण
ठरतो त्यांचा जन्म केव्हा
झाला हाच मोठा प्रश्न पडतो
मी असेन तेली माळी साळी
कोळी धनगर सनगर महार
किंवा मराठा पण मी त्या
बळी राजाचा वंश आहे..
माझा नेमका हाच इतिहास मी
विसरतो पुन्हा वामना कडून
एक बळी मारला जातो..
Deva Shree Ganesha Lyrics
Deva Shree Ganesha..(x16)
Jwaala si chalti hai aankhon mein jiskebhi
Dil mein tera naam hai
Parwaah hi kya uska aarambh kaisa haiaur kaisa parinaam hai
Dharti ambar sitaare hai
Usski nazaare utaarein
Darr bhi uss se dara re
Jiski rakhwaliya re karta saaya tera
Deva Shree Ganesha..(x8)
Ho…
Teri bhakti ka vardaan hai
Jo kamaaye woh dhanwaan hai
Bin kinare ki kashti hai woh
Deva Tujhse jo anjaan hai
Yun tto mooshak sawari teri
Sab pe hai pehredaari teri
Paap ki aandhiyaan na kaha
Kabhi jyoti na haari teri
Apni taqdeer ka woh khud sikander huaare
Bhool ke yeh jahaan re kiski silien yahaare
Saath paaya tera hey
Deva Shree Ganesha..(x4)
Ho teri dhuli ka teeka kiye
Deva jo bhakt tera jiye
Usey amrit ka hai moh hai kya
Hass ke vish ka woh pyaala piye
Teri mahima ki chhaaya tale
Kaal ke rath ka pahiyaa chale
Ek chingaari pratishodh se
Khadi ravaan ki lanka jale
Shatruo’n ki qataarein ik akele se haare
Kann bhi parvat huaa re
Shlok bann ke jahaan re naam aaya terahey!
Deva shree ganesha..
आज तुला मी नकोय
हे मला कधीच कळल होत
तू सोडून जाणार आहेस
मी कधीच जाणल होत
तुझ लग्न ठरलय
तुझ्या वागण्यातुन समजत होत
दुसरीकडे ओढ़ लागलेल तुझ मन
मला समजुन येत होत
खुप वाईट वाटत होत
पण काहीच सुचत नव्हत
दिवसातून हजारो मेसेज करणारी तू
पण आता सगळ बंद होत
खुप आठवण येते म्हणन
आय लव यू च बोलन
आता संपून गेल होत
हे अचानक अस होइल अस कधीच वाटल नव्हत
प्रतेक मिनिटाला मोबाईलकड़े पहान
आज ही तसच चालु होत
ये vedya bolna
तुझा आवाज ऐकायचाय
अस बोलणार कोणच उरल नव्हत
वरुन हसताना दिसलो तरी
मन रडन सोडत नव्हत
तुझ्या विरहात जगन
खुप कठिण झाल होत
देवा माझ्या स्वीटहार्ट shona ला उदंड
आयूष्य दे एवढच मागण
तुझ्या चरणाजवळ होत
(काळजी घे मी कसाही जगेन पण तू सुखी रहा
तिला एवढच सांगायच होत ……आइ लव यू
वेड मला लावुन तु शहाणी झालीस…प्रेम माझ्यावर करुन तुका दुसर्याची झालीस?नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतंतर का सुरुवात केलीस?जायचे होते सोडुन मला तरका माझ्या जीवनात आलीस?चुक झाली माझीचुक झाली माझी कि मी तुझ्यावर प्रेमकेले…सुख नाही तर नाही पनं हे दुःखतुमला का दिलेस?नको ढाळुस अश्रु आत्तानको ढाळुस अश्रु आत्ताऊत्तर दे माझ्या प्रश्नांना…बंद कर हे रडु आत्ता नाही मी फसणारतुझ्या खोट्टया अश्रुंना…आज रहाशील गप्पंआज रहाशील गप्पंतुझ्या कडे ऊत्तर नसताना…ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचंहसताना…
मरणाला कोण भीतो…..
आम्ही वार शत्रुचे निधड्या
छाताडावर घेतो…..
आहेत उभे आजही आमच्या
पराक्रमाचे पहाड…..
गाडले याच मतीत
स्वराज्याच्या आकाशात भिर भिरनारे
गीधाड…..
जन्मतात शुर ईथेच ईथेच रुळते
ईतिहासाची नांदी…..
नुसत्या हुंकाराने केली
शत्रुला ईथे येन्याची बंदी…..
उलगडले कुठे
जगाला शिवबाच्या शौर्याचे कोडे…..
वाचुन ईतिहास आमचा सैतानाचही
काळिज टाहो फोडे…..
लांडगे काय धाक दाखवतील या
मराठ्याला…..
पराक्रम माहीत
नाही का आमचा त्यांच्या बापाला…..!!
जय जिजाउ….!!
जय शिवराय….!!
जय शभुंराजे….!!
काल मला भेटायला आली होती ती
मला पाहून गोड हसली ती
तिला समोर पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू आले
कारण खूप दिवसानंतर माझ्या समोर उभी होती ती
माझ्याशी हितगूज कारायला माझ्या बाजूला येऊन बसली ती
आमचे प्रेमाचे किस्से आठवत मला अलगद स्पर्श कारायची ती
मला तिच्या सोबत फिरायला घेऊन गेली ती
समुद्र किनारी माझ्या मांडीवर डोक ठेऊन खूप गप्पा सांगत होती ती
फिरुन आल्यावर खूप थकली होती ती
मला तुझ्याच मिठीत झोपायचय
म्हणून मला आग्रह करत होती ती
रात्रभर माझ्याच मिठीत झोपली ती
तिच हे प्रेम पाहून मी हरवलो होतो तिच्यात
मला वाटल होत आता
आयुष्यभरासाठी माझी झाली ती
सकाळी ऊठल्यानंतर मला कळल माझ्या स्वप्नात आली होती ती.
शब्द वेडा:-अर्जुन पाटील सुर्वे
मागूनही जे मिळत नसतं….
तेच खरं प्रेम असतं….
मनात असूनही जे देता येत नसतं….
तेच खरं प्रेम असतं….
खूप समजावूनही जे भरकटत असतं…
तेच खरं प्रेम असतं….
उभ्या संकटातही जे शांत असतं….
तेच खरं प्रेम असतं….
सांडलं तरी जे भरत असतं….
तेच खरं प्रेम असतं….
विसरलं तरी जे आठवत असतं….
तेच खरं प्रेम असतं….
वर वर हसलं तरी आतून जे रडत असतं….
तेच खरं प्रेम असतं….
डोळे बंद केलं तरी जे दिसत असतं….
तेच खरं प्रेम असतं….
हवं असतानाही जे मागता येत नसतं….
तेच खरं प्रेम असतं….
अन् न मागताही जे मिळत असतं….
तेच खरं प्रेम असतं….
तेच खरं प्रेम असतं….
तेच खरं प्रेम असतं….
एका गावात दोन शेतकरी होते दोगेही मेहनती.
खूप काम करत पण मोबदला खूप कमी मिळत असत.
.
.
त्यांचं वय झालं दोघे देवाघरी गेले….
.
.
दोघे देवासमोर गेले
देवाने विचारलं ‘ पुढच्या जन्मसाठी तुम्हाला काय
हवं??’
.
.
पहिला शेतकरी बोलला ” देवा मी या आयुष्यात
खूप काम केलं…खूप मेहनत घेतली…घाम गाळला..पण
मला त्याचा योग्य
मोबदला नाही मिळाला..जेवढा पैसा कमवला तो खूप
कमी होता कर्ज देण्यात सर्व पैसा संपला !
मला असा आशीर्वाद दे की या जन्मी मला फक्त
पैसा मिळत राहो…कुणाला काही द्यावं लागू नये…”
देव बोलला ‘तथास्तु…..’
.
.
दुसर्या शेतकर्याला देखील तोच प्रश्न देवाने
विचारला.
दूसरा शेतकरी बोलला ” देवा तू मला या जन्मी जे
काही दिलं त्यात मी समाधानी होतो…दोन वेळचं पोट
भरत होतं आमच्या कुटुंबाचं….
पण मला एका गोष्टीचं दुख: आहे की माझ्या दारावर
आलेल्या भिकार्यांना मी पोटभर जेवण देऊन पाठवू
शकत नव्हतो….!
या जन्मी असा आशीर्वाद दे की माझ्या दारावर
आलेल्या प्रत्येक भिकार्याचं पोट मी भरू शकेल…”
देव बोलला ‘ तथास्तु….’!!
आता ते दोघेही त्याच गावी जन्मले…..मोठे
झाले….!! पण
पहिला व्यक्ति ज्याने देवाला मागितलं की मला फक्त
मिळत रहावे-मिळत रहावे कुणाला काही द्यावे लागू
नये….’ तो बनला भिकारी ज्याला फक्त भिक मिळू
लागली….तो इतरांना काहीच देऊ शकत नव्हता….’
आणि
दूसरा व्यक्ति बनला त्या गावचा सर्वात श्रीमंत
व्यक्ति ‘ ज्याच्या घरच्या दरवाज्यासमोर
आलेल्या प्रत्येक भिकार्याचं पोट भरून तो पाठवत
असे….’
” या गोष्टीचा तात्पर्य एवढाच की
तुम्हाला सुखी राहायचं असेल तर आगोदर
दुसर्यांना सुखी ठेवायला पहा…. तुम्हाला सुख
आपोआप मिळेल.. ”
ओंजळीतले क्षण केवळ प्रेमाचे होते
नकळत आवड्लेलीस तू माझे मलाच कळले नव्हते..
माळले प्रत्येक फुल सुगंध मलाच देत होते
शेअर केले सारे क्षण फक्त प्रेमानेच भारले होते..
डोळ्यात पाणी तुझ्या मन माझे रडत होते
हसलीस जेव्हा तू सारे जीवन हसले होते..
अवचित आवडलेली तू जीवन एक स्वप्नः होते
रात राणी कधी बहरली माझे मलाच कळले नव्हतं.
खरं सांगायचं तर…..
आज-काल मैत्री करायचीदेखील खुप
भीती वाटते ।
कारण….
कुणाशीतरी आपल्याला ती नकळतच
बांधून टाकते ।
बांधलेते धागे मग सहजा-सहजी तुटत
नाहीत ।
भावनांचे पीळ त्या नात्यातले
काही केल्या सुटत नाहीत ।
सुटले पीळ तुटले धागे तरी ते
जखमा देऊन जातात ।
जखमा त्या डोळ्यांत अपुल्या
ओलावा ठेऊन जातात ।
ओलावा त्या डोळ्यांतला लपवू
पाहता लपत नाही ।
डोळ्यांची मिटली झापडे तरी थेंब
खाली.. पडल्या वाचून राहत
नाही ।
आणि मग…!
का केली मैत्री ही अशी…?
हा प्रश्न मला सतावत राहतो ।
पण मी मात्र सदैव असाच
मैत्री प्रत्येकाशी करत राहतो. ।
आपला कोणी प्रियकर
अथवा प्रेयसी असणे
म्हणजेच प्रेम नसते..
रोज रोज “आय लव्ह यु”
म्हणणे म्हणजेच प्रेम नसते..
तर आपल्या आयुष्यात
कोणी तरी अशी व्यक्ती
असणे ज्याच्या वर
जिच्या वर आपला इतका
विश्वास असणे कि तुम्ही
त्यांना किती हि दूर केलेत..
त्यांचे मन किती हि
दुखावलेत तरी देखील
ते तुमची साथ सोडणार
नाहीत ते केवळ “तुमचेच
होते तुमचेच आहेत..
आणि तुमचेच राहतील..
“हाच एक विश्वास ज्या
व्यक्ती बद्दल वाटतो तेच
आहेत तुमचे” खरे सोबती..
हेच खरे प्रेम आहे..
तूच का आठवलीस…वेड्या सारख रात्र भर जागलो..आणि स्वतः च्या मानासोबत उनाड वागलो..कोण जाने कसकाय..अचानक तू आठवलीस.शाळे मध्ये सोबत असतानाची..तीतूझी आठवण तू हळूच मनात पाठवलीस..तुझ गोड हसन….त्यावरतुला आम्ही चिडवण..मग तुझी ती जर्मल ची पेटी..आणि माझ कातड्याच दप्तर ..किती गम्मत होती..त्या दिवसांची..पण तेन्व्हाच ते छोटस मनकस प्रेमात पडणार….!!आणि त्या बिचाऱ्याला पण काय कळणार..पण आज अचानक तू आठवलीस..आणि माझी ओठ्वर एक प्रेमच हास्य पाठवलीस..आज तू कुठे आहेस हे पण माहित न्हाय..आणि शोधाव तस तुझ पूर्ण नाव पण आठवत न्हाय.किती गम्मत असते न ह्या मनाची..अचानक वेड्या वाणी जुन्या आठवणी कुरतडत..आणि मग शोधण्य साठी धडपड करत असत…..पण मला हेच कलाल नाही कि फक्त तूच का आठवलीस..फक्त तूच का आठवलीस..
तुझ्या हृदयाच्या कॉलेज मध्ये मीप्रेमाचा फॉर्म
भरला
मार्क कमी आहेत म्हणून तू माझा फॉर्मच रद्द केला..
.
शेवटचा प्रयत्न म्हणून मे
तुझ्या मैत्रिणीचा वशिला लावला
…तर तू तुझ्या हृदयावर no vaccancy
चा बोर्ड लावला..
.
अगं मी कुठे तुझ्याकडे रेग्युलरaddmisi on
मागत होतो
…तुझ्या प्रेमाच्या परीक्षेत external म्हणून
बसलो असतो..
.
addmision नाही निदान campus मधे तरी येऊ
दे
तुझ्या हृदयाच्या कट्टावर टाइम पास तरी करू दे..
प्रेमात पडल की …………..
प्रेमात पडल की …………..
प्रेमात पडल की असच काहीस होत
असत ….
वेगळ्याच दुनीयेत मन जगत असत ….
उंच — उंच पक्ष्या सारख उड़त असत
खोल — खोल समुद्रात पोहत असत …..
इकडून — तीकडे नी तीकडून हीकडे
मन सतत फीरत असत …..
प्रेमात असतो रुसवा — फुगवा
प्रेमात असतो प्रेमळ गारवा ….
प्रेमाच्या हीन्दोल्यावर मन उसळी घेत
असत
प्रेमळ आठवणीत मन सतत रमत असत ….
डोळ्यातल्या आसवांना वीसरुण हसाव लागत
गुलाब — मोगर्या प्रमाणे फुलाव
लागत ….
मनात कीतीही दुःख तरी
ओठांवर हसू घेउन वाव्राव लागत ….
प्रेमात नसते जाती — धर्म
प्रेमात नसतो गरीब नी श्रीमंत …..
प्रेम म्हणजे प्रेम असत
मनाच मनाशी जुलालेल एक नात असत …..
माझ्यासाठी तू नी तुझ्यासाठी मी
असाच काहीस बोलत असत …
प्रेम असत मनात
पण डोळ्यातून ते कळत असत …..
एक हृदयद्रावक कविता
कुणावर खर प्रेम केलं असेल तर नक्की वाचा…..
आज शेवटीची भेट आहे आपली
मनसोक्त माझ्यासाठी
शेवटचं डोळे भरुन रडून घे…..
दोन क्षणात श्वास थांबेल माझा
आज शेवटचं मला
मन भरुन पाहून घे…..
आयुष्याची माझ्या माळ आज तुटणार आहे
आज शेवटची घठ्ठ मिठी
मला मारुन घे…..
काही क्षणात देवाचा निरोप येईल मला
आज शेवटचं माझ्यासाठी
झूरुन घे…..
कदाचित या पुढे मी तुला भेटणे शक्य नाही
आज शेवटचं माझ्याशी
मनसोक्त माझ्याशी भांडूण घे…..
आयुष्यात खुप त्रास दिला गं शोना मी तुला
आज शेवटच्या माझ्या
दोन कानाखाली मला मारुन घे…..
कदाचित आता डोळे माझे मिटतील ही
आज शेवटचं माझ्यासाठी
तुझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यांना वाहून घे…..
आयुष्याचा प्रवास संपतचं आलाय माझा
आज शेवटची मला
साथ मला देवून घे…..
मी मेल्यावर माझ्यासाठी एवढचं कर गं शोना
माझ्या निष्पाप देहाला
आग तुचं दे…..
माझा देह जाळाल्यावर त्याची झालेली राख
आज तु ह्रदयावर तुझ्या
लावून घे…..
खुप प्रेम दिलेस गं शोना तु मला
आज शेवटच्या क्षणी आपल्या ख-या प्रेमाची
झालेली माती पाहून घे…..
माझा राजा…माझा अभिमान
शिवछत्रपती स्वाभिमान… तुजमुळे
कृतार्थ जाहले हिंदवी स्वराज्य..
कारण तुज होती ‘भवानी माता’ पूज्य…
वरदान तुज तिचे लाभले.. समशेरीत असे
तेज सामावले… खेळतो रणसंग्राम
मावळ्याची ती स्वामिनिष्ठ साथ अन
सोबत…गनिमी कावा.. आई
जिजाऊचा तो छावा… पावित्र्य राखिले
प्रत्येक धर्माचे.. प्रतिक
भगवा असले तरी तत्व मात्र ऐक्याचे…
तुझ्या किर्तीसम कोण न साजे.. सूर्य
हि तुझ्या प्रखरतेस लाजे… तुज
माथ्यावरील चंद्रकोर ग्वाहि देई..
हिंदवी स्वराज्य हे कले_कलेने वाढत
जाई… मुद्रेवर शब्द कोरिले खास..
लोककल्याणाचा तुज होता ध्यास…
किती वर्णू
तुज…वर्णाया शब्दची जाहले अबोल..
ज्या ‘मातीत’ सांडिले रक्त तुझे अन
मावळ्याचे फक्त कपाळी लावून
नाही कळणार तिचे आम्हास मोल…
त्यागाची नी राष्ट्रप्रेमाची प्रचीती अशी न
यावी आम्हा.. या मराठी भूमीत
जन्मावा तू …पुन्हा पुन्हा…
चहूकडे पाहता महाराष्ट्रदेशा ..
दिसेल तुम्हास शिवाजी राजा…
गर्जा महाराष्ट्र माझा …
शिवछत्रपती माझा…””
डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले..
आजही पुन्हा तेच झाले
मनाला माझ्या फक्त तुझे
वेड लागले…
येताच आठवण तुझी
मनाला माझ्या खुप सावरले…
तरिही पुन्हा तेच झाले
सर्व जुने पुन्हा नवे झाले..
कुणी नाही तु माझा मनाला
माझ्य खुप समजावले तरिही
पुन्हा तेच झाले मन तुझ्याविना
उदास झाले..
जगायचे आयुश्य सुखात
अनेकांनी सांगुन पाहिले
तरिहि पुन्हा तेच झाले
तुझ्याविना हे आयुष्य
नकोसे झाले…
कुठे साद घालू ?
कुठे आहेस तू ?
एकटा मी इथे
परतुनी त्वरी ये तू !
उरी स्मृती तुझ्या
गातोय रोज विराणी घेशील का धाव
ऐकून माझी गाणी सांग ऐकलीस का तू ?
फिरतोय चौफेर साऱ्या
दडलीस कोण्या दारीथकलीत पाऊले माझी
फिरून दुनिया सारीसांग आहेस कुठे तू?
नसण्याने दु:खी तुझ्या
सलतोय एकटेपणा मरावं कि जगावं ?
करू काय सुचेना ?सांग आता उत्तर तू !
न आसरा कुणाचा
न दिसे कुठे किनारा शोधतात नेत्र तुला
लपाछपीचा खेळ सारा सांग दिसशील कुठे तू ?
तो :
अगं अगं सजणे
धीर माझा सुटला
प्रेमाचा हा गंध
मातीनेही चोरला
ती:
धीर धर पकडू नको
अरे सोड साजणा
हवा तुला प्रेमात
फ़क्त बहाणा
तो:
चुक तुझीच आहे
हे तूच मान्य कर
प्रेमात मला पाडून
म्हणते धीर धर?
ती:
अरे अरे थांब ज़रा
इकडेच येतोय वारा
छेडू नको असं मला
चंद्र आहे साक्षीला
तो:
वा-याचा बहाणा करून
जवळ का गं येत नाहीस
मिठीत माझ्या आलीस की
चंद्राला तू दिसणार नाहीस…
ती:
तुझं माझं प्रेम पाहून
ढगालाही उत आला
छळ त्याने सुरु केला
मला ओलं करून गेला
तो:
मीच तो ढग ज्याने
चंद्रही झाकून गेला
माझ्याच प्रेमाच्या धारा
आभाळातनं आल्या
ती:
ओले झाले अंग तर
पड़ेंन आजारी होउन
चांदणी घरी चुघली लावेल
तिखट मीरची लऊन
तो:
तूच तर म्हटलं होतं
ढगाला उत आला आहे
चांदणी त्याच्या मिठीत
झाकली गेली आहे
ती:
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला
कसं काय रे मिळतं
तुझ्यापुढे नेहमी शांत
मलाच व्हावं लागतं
तो:
गोड बोलणं शिकलो मी
तुझ्या प्रेमात पडल्यापासून
प्रेमाच्या मग लहरी माझ्या
निघतात शब्द होउन…. निघतात शब्द
होउन….
का मलाच तुझी
इतकी आठवण येते
माझी सारी रात्र
तुझ्या आठवणीत सरते
प्रत्येक क्षण तुला
मन घेऊन फिरते
तुझे नाव ओठांवर
नेहमी माझ्या रुळते
स्वप्नातही तुझी आठवण
मला गं छळते
बंद पापण्या असतांनाही
मन तुलाच बघते
रोज रात्री निजतांना
उचकी गं लागते?
तुलाही येते आठवण
तेव्हा मज कळते
प्रेमात पडल्यावर सखे
असेच गं घडते
हे मन बावरे होऊन
आठवणींच्या झुल्यावर झुलते…….!
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका.
पण तिनेही कराव प्रेम म्हणुन दबाव आणु
नका.
.
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका..
पण स्वप्न पूर्ण करताना मागे कधी फिरू
नका..
.
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका..
पण प्रेम केलत तर सोडून कधी जाऊ नका..
.
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका..
पण तिच्या सुखापुढे इतर कसलाही विचार
करू नका..
.
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका..
पण
स्वताच्या स्वार्थासाठी तिच्या जिवाचा खेल
कधी करू नका…
.
मी अस नाही सांगत की प्रेम करू नका..
प्रेम करतोय अस दाखवून
तिचा बळी तरी घेऊ नका…
एक दिवस असा येईल
तुला माझी उणीव भासेल…..
आणि जिथे पाहशील तिथे
तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल…..
तु दिलेले शापाचे बोल ते
मी अमृतासारखे कानात साठवेल…..
तु मला एकटं सोडून जात असताना
निराश चेह-याला मी खोटं खोटं हसवेल…..
निरोप तुझा घेताना
मी मनसोक्त रडेल…..
पण ???
माझी विरहात वाहणारी आंसव
तु पुसण्याचा प्रयत्न करु नकोस…..
कदाचित फिरुन एकवार पुन्हा
ते सारं काही आठवेल…..
अन्
माझं तुटलेलं ह्रदय हे
पुन्हा तुझ्या खोट्या प्रेमात पडेल…..
अभ्यास जरा जास्त आहे दरवर्षी वाटत
दरवर्षी syllabus घेऊन semester मनात दाटत..
तरी lectures करन चालु राहत bunking चालत नाही
common off शिवाय मनामध्ये कोणीच बोलत नाही…..
तितक्यात कूठून एक सुट्टी time table मध्ये येते
अभ्यासातला काही भाग पंखाखाली घेते
syllabus पेट्रोलसारखा संपत राहतो
मन बुद्धी आनंदावरती – career वरती जळू लागतो
college संपून सुट्ट्यांचा पुन्हा सुरु होतो खेळ
अभ्यासामागून चालत येते मौजमजेची वेळ
चक्क डोळ्यासमोर semester syllabus बदलून घेतो
सुट्ट्यांमध्येही college मध्ये कुठून professor येतो….!!!
असेल कुणीतरी …..
.
असेल कुणीतरी एखाद्या वळणावर ….
माझीच वाट पाहणारी ..
माझ्याच साठी थांबलेली …
माझ्या भेटीसाठी आतुरलेली…
.
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी ….
माझा एकाकी पण संपवणारी …
माझ्या सुखात सहभागी होणारी …
माझे दुख आपले मानणारी …
मला समजून घेणारी ….
असेल कुठेतरी ….
.
सावली सारखी सतत … माझ्याबरोबर राहणारी ….
केवळ माझ्यासाठी जगणारी .. आणि फ़क़्त माझ्यासाठी मरणारी….
असेल कुठेतरी ….
.
असेल कदाचित….
…. कदाचित नसेल हि …..
एक मुलगा तिच्या GF च्या रोजच्या SMS ( I LOVE YOU I MISS YOU ) ने त्रासला होता . एके दिवशी तो एक SMS RECIVE करतो पण न वाचताच झोपतो…… दुसर्या दिवशी त्या मुलीच्या आईचा त्याला फोन येतो …♥♥♥ कि काल रात्री तिची मुलगी कार अपघातात मरण पावली …. ..तो गोंधळतो आणि तो मुलगा फोन मधील SMS वाचतो…..”DEAR PLEASE तुझ्या घरासमोर ये माझा अपघात झाला आहे…….. ♥♥♥ आणि मला तुला शेवटचा पहायचा आहे ….PLEASE …” पण तो कमनशिबी मुलगा तिच्या प्रेमाला कायमचा मुकतो………….♥♥♥ यावरून मला तुम्हाला एवढाच सांगावेसे वाटते कि आपल्या जवळच्या आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधीही IGNORE करू नका….. कारण ती व्यक्ती आपल्यावर मनापासून प्रेम करत असते………♥♥♥
कस सांगु तुला तु माझ्यासाठी काय आहेस..
श्वासा शिवाय कदाचित.. मी काही क्षण जगू ही शकेन..
पण तुझ्याविना नाही…कधीच नाही…
तु.. हो तुच आहेस तो…
की ज्याला मी जिवापेक्षा जास्त प्रेम केलय..
… आज पण जेव्हा मी मंदीरात जाते.. हे वेड मन तुझ्यासाठीच
काही ना काही मागणदेवाकडे मागत असत..
माझी अवस्था त्या पाण्या विना
तडफ़डना-या माशा सारखी झालिय..
माहीत आहे तू येणार नाही…
तरीही….आशेच्या शेवटच्या किरणा पर्यंत..
शेवटच्या श्वासापर्यंत..
ह्या हृदयाच्या शेवटच्या स्पंदना पर्यंत…
मी तूझी वाट पाहतेय..
वाट पाहतेय ..
मुलींनी तर हे नक्कीच
वाचावे
विद्यार्थी लोकांनी पण
वाचावे :
>> हे वाचल्यावर बहुतेक
मुलींना माझा राग पण येईल .. पण जे
मनाला वाटलं ते तुमच्या समोर
व्यक्त करतोय.!!ߘΰߘΊ मुलींचे मुलांबद्दल चे
विचार..?
मुलं हि “टपोरी असतात” “खोटारडी असतात” आणि सर्वात जास्त
बोललेली वाक्य म्हणजे..”सगळे
मुलं ही सारखी असतात ”
खर तर मुलं ही सगळे
सारखी नसतातच…
आणि सगळीच मुलं वाईट नसतात…!!
मुळात सगळेच मूल
चांगली असतात हे पण बरोबर
नाही…!!
मुलींना Hurt झालं
की त्या ढसाढसा रडतात… पण
त्यांना काय माहित.??
मुलं Hurt झाल्यावर तोंडावर दु:ख न। दाखवता कुठेतरी एकांतात नाहीतर रात्री अंथरुणात रडतात..!!
जिच्यावर प्रेम असतं
तिला सुखी ठेव रे देवा अशीच
देवाला प्रार्थना करतात…..
पण..
मुलींना मात्र मुलं वाईटच
दिसतात…!!
प्रेयसीच्या समोर शान
वाढावी म्हणुन किती झोल
करतात मात्र तिने
धोका दिल्यावर मित्रांकडुन
घेतलेलं उसणंच फेडत
असतात..!!
आईबापा पेक्षा जास्त
आपल्या Gf च ऐकतात.. आणि मुलींना वाटतं मुलं
वाईट असतात…!!
जिवापाड प्रेम करतात.. आणि काहीही करायला तयार
असतात..!!
पण..
साल..काही….काहीतरी चुक
काढुन सगळा आत्मविश्वासंच
संपवतात…..√√
स्व तः निट अभ्यास
करुन चांगले गुण मिळवतात
पण मी फक्त टाईमपास करत होते…. असं म्हणुन
त्याच्या अभ्यासाची वाट
लावतात…..√√
कारण त्यांना वाटतं
“सगळी मुलं सारखीच असतात…!!”
मुलीच लग्न करायला घेतल्यावर.. Bf ला नकार देऊन
सगळा दोष त्यालाच देतात
पण त्यांना कायं माहित
जिच्या सोबत लग्न
करणार आहोत तिला खुश
ठेवण्यासाठी किती धडपडत असतात..!!
आणि त्यांना वाटतं सगळी मुलं
वाईट असतात…!!
आयुष्याची राखरांगोळी करुन
जेव्हा…. त्या मुली जातात तेव्हा
तिची बदनामी होवु नये म्हणुन
सगळं मुकाट्याने सहन
करतात…!!
आणि त्यांना वाटतं सगळी मुलं
वाईट असतात…!!
ती गेली तर जाऊ दे…दुसरी शोधु असं फक्त मित्रांच्या तोंडावर म्हणतात….
पण एकांतात बसुन
तिच्या आठवणीत
रडतात…आणि कोणी पाहिल्यावर …. “काय
नाही रे डोळ्यात
कचरा गेला म्हणुन पाणी आलं ”
…असं म्हणणारी मुलंच असतात..!!
आणि मुलींना वाटतं सगळी मुलं वाईट असतात..!!
खरंतर १०० मधुन ७५ मुलं वाईट असतात… पण या ७५
मुलांची वाट लावुन….त्यांना तसं वागायला मुलीच भाग
पाडतात..!!
आणि त्यांना वाटतं मुलं
वाईट असतात….!!
कधीतरी मुलांच्या भावना
खरया मनाने समजून
घ्या… कारण हाताची ५ ही बोटं
सारखी नसतात…आणि सगळीच मुलं वाईट नसतात..!!
शेवटी एवढचं कबुल करतो.. मुल ही मुल असतात…
पणं सगळी मुल वाईट नसतात.. !!!
मित्रांनो पटलं तर…
नक्की Rply द्या…
रात्री झोपायच्या वेळेला
तीचाच वीचार मनात येतो
तीला आठवता आठवता
कधी झोप लागले
कळतच नाही
सकाळी सकाळी
स्वप्नात पण तीच राहते
तीच्यासोबत खूप साऱ्या
गोष्टी होतात मग
तिच्यासोबत फीरायला
जायाच ठरत
बस आता तीच्या हातात
हात टाकायची वेळ येते
आणि
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आई म्हणते पोटाळ्या
ऊठ किती झोपत…!
हि मजा असते सकाळची
**शुभ सकाळ**
…………………………(¨`•.•´¨)
………………….(¨`•.•´¨).¸.•´
…………………..`•.¸.(¨`•.•´¨)
……………………(¨`•.•´¨).¸.•´
…………………….`•.¸.•´.•´
………………………..`•´¸
………………………….)
…………………….¸.•´
……………………(
…………………….`•.¸
………………………….)
………………………O/
………………………/▌ ♥
………………………/.
……………………████
……………………╬╬
……………………╬╬
……………………╬╬O
……………………╬╬/▌
……………………╬╬//
……………………╬╬
……………………╬╬
……………………╬╬
……………………╬╬O
……………………╬╬/▌
……………………╬╬/.
……………………█████
स्वप्नांना रंग देण्याची
जिद्द मनात असायला
! !……..पाहीजे……! !
ति किती ही दुर असेल
! !………पण……….! !
प्रेमाचा दुनियेत पाउल
ठेवतांना ताकद शब्दात
! ..असायला पाहीजे.. !
पक्षी जिवंत आहे तोपर्यन्त मुंग्या खातो ;
जेव्हा पक्षी मृत असतो तेव्हा याच
मुंग्या पक्ष्यांना खातात.
वेळ व परिस्थिती कोणत्याही वेळी बदलू शकते.
जीवनात कोणाचीही किंमत कमी करून नका.
किवा कोणाला दुखवु नका.
कदाचित तुम्ही आज शक्तिशाली असाल.
पण लक्षात ठेवा…..
वेळ आणि काळ तुमच्य पेक्षा अधिक
शक्तिशाली आहे!
एका झाडापासुन
लाखो आगकाडया बनवल्या जातात ……परंतु
लाखो झाडांना आग लावण्यासाठी एक
आगकाडी पुरेशी आहे……
त्यामुळे चांगले राहा….. चांगले कर्म करा
काय माहीत कशी असेल ती !
सुंदर नाजूक उठून दिसेल ती
गालावर सुरेख खळ पडून हसेल ती
कारण नसताना खोटीच रुसेल ती
काय माहीत कशी असेल ती !
एकुलती एक सर्वात थोरली असेल ती
नाहीतर कदाचित धाकटि असेल ती
संसार कसा सांभाळेल ती
काय माहीत कशी असेल ती !
फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती
परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती
संसाराचा पसारा कसा आवरेल ती
काय माहीत कशी असेल ती !
थोडी नखरेल असेल का ती
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती
एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती
काय माहीत कशी असेल ती !
एवढ छोट आयुष्य सहज जगेल का ती
आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती
दुखात ही न तुटता हसेल का ती
आजकाल सारं जग प्रेमात Busy असते
तसं पहायला गेल तर प्रेम खूपच Easy असते.
आज काल फक्त नजरांनी Setting असते
मग थोड्याच दिवसात थेठ Meeting असते
तसं पहायला गेल तर प्रेम खूपच Easy असते.
मग तासन तास एकमेकांना Calling असते
Long long एकत्र Walking असते.
आधीफक्त Hi Bye असते
मग I Love You I Miss You आणि काय काय असते
तसं पहायला गेल तर प्रेम खूपच Easy असते
मग रोज आई वडिलांशी Cheating असते
फी च्या नावाखाली एकमेकांना Gift आणि Greetings असते.
रोज रोज मग एवढेच Routing असते आणिBike वरून दूर दूर
Riding असते
तसं पहायला गेल तर प्रेम खूपच Easy असते.
तेच तेच एके दिवशी मात्र Over वाटते
मग हळू हळू एकमेकांना Ignore असते.
आधीघट्ट अशी Attachment असते
नंतर मात्र डोक्याला Harrashment वाटते
तसं पहायला गेल तर प्रेम खूपच Easy असते
आधी काय झाल?काळजी घे अस मिनटा मिनटाला असते.
नंतर मात्र हेच सगळ Boaring boaring असते.
आणिमग शेवटी…..
माझ्या आयुष्यात आता दुसरं कोणीतरी आल आहे
“Please मलातू विसरून जा” हे म्हणणं खूप Easy असते
आणि खरच तसं पहायला गेल तर प्रेम खूपच Easy असते.
आजकाल प्रेम म्हणजे फक्त Timepass असते.
दुसरे काही नसते..
प्रेम तेंव्हा असते जेंव्हा
आई रात्री उशापाशी येते
आणि बोलते बाळा झोप
राहिलेला अभ्यास उद्या कर..
प्रेम तेंव्हा असते जेंव्हा
आपण घरी उशिरा येतो
आणि वडील बोलतात
बाळा उशीर होणार होता तर
एखादा फोन तरी करायचास..
प्रेम तेंव्हा असते जेंव्हा
आपण एखाद्या मुलीशी
फोन वर बोलत असतो
आणि वाहिनी बोलतात
ओय हिरो एखादी मुलगी
वगेरा पटवली कि नाही..
प्रेम तेंव्हा असते जेंव्हा
छोटी बहिण बोलते बघ
हा दादा माझ लग्न झाल
ना मग बघते कोण तुझ
काम करेल…
प्रेम तेंव्हा असते जेंव्हा
आपला मूड खराब असतो
आणि तेवढ्यात आपला
मोठा भाऊ जवळ येवून
बोलतो हे नाटक्या चल कुठे
तरी फिरून येऊन..
प्रेम तेंव्हा असते जेंव्हा
एखाद्या जुन्या मित्राचा
call येतो आणि तो बोलतो
ये खजूर मेलास कि जिवंत
आहेस अजून..
हे खर प्रेम….खरच तुमच्या
जीवनात हे क्षणवाया घालवू
नका प्रेम म्हणजे नाही कि एक
मुलगा आणि एक मुलगी प्रेम
म्हणजे हेच कि जे तुमच्या
जवळ असत नेहेमी पण
समजायला थोडा उशीर होतो
आणि राहतो तो फक्त डोळ्यां
मध्ये आसवांचा ओलावा जो
असतो कवेत पण पाझर
फुटताना आठवणींचा नुसता
बांध फुटत…
तू सोडून गेल्यावर…
माझा श्वास थाम्बेल
एक थेम्ब अश्रु काढ
आणि एक दीर्घ श्वास घेउन टाक… माझ्यानंतर
माझी आठवण काढू नकोस.. माझा विचार मनातून काढून टाक.. माझ्या पत्रांना ..
जवळ ठेऊ नकोस…
त्रास होइल..
त्या आठवणीना जालूनटाक… मी गेल्यानंतर…
माझी स्वप्न ही मरून जातील..
माझ्या स्वप्नाना… माझ्या राखेसोबत नदिमधे वाहून टाक.. मी मेल्यावर…
कुणी विचारलं..
कोण होता तो…?
तर “एक वेडा” होता अससांगुन टाक.. जिवलग मैत्रिण
म्हणुन..
कुणी तुला विचारल.. आजार काय होता??
तर नजर झुकवुन”प्रेम” सांगुन टाक…
आज तिचा फोन आला..
शब्दा ऐवजी
हुंदक्याचा आवाज आला…
स्वतःला सावरून ती म्हणाली
” अरे माझे लग्न ठरले ”
ती सावरली
पण तो ढासळला
आणि मग दोघांच्या असावां पुढे
पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला…
शब्द सर्व हवेत विरले.
ती म्हणाली
” माफ करशील ना मला”
तो म्हणाला
” माफी कसली मागतेस
अपराध्या सारखी कर्तव्य पूर्ती
करून आई बाबांचा मान राखालास
तू…
” या जन्मी नाही तर
पुढच्या जन्मी होशील
नक्की माझी ”
ऐकून ती म्हणाली
” आठवणीत आणि हृदयाच्या
कोपर्यात असशील नेहमी”
धीर धरून त्याने फोन ठेवला
कुणाला अश्रू दिसू नये म्हणून
पावसात जाऊन तो बसला “
एक हृदयस्पर्शी प्रेमकथा:-
एक मुलगा तिच्या GF
च्या रोजच्या SMS
( I LOVE YOU I MISS YOU ) ने
त्रासला होता .
एके दिवशी तो एक SMS RECIVE
करतो पण न वाचताच झोपतो……
दुसर्या दिवशी त्या मुलीच्या आईचा त्याला फोन
येतो …♥♥♥
कि काल रात्री तिची मुलगी कार
अपघातात मरण पावली ….
..तो गोंधळतो आणि
तो मुलगा फोन मधील SMS
वाचतो…..”DEAR PLEASE
तुझ्या घरासमोर
ये माझा अपघात
झाला आहे……..
♥♥♥
आणि मला तुला शेवटचा पहायचा आहे ….PLEASE …”
पण तो कमनशिबी मुलगा
तिच्या प्रेमाला कायमचा मुकतो………….♥♥♥
यावरून मला तुम्हाला एवढाच
सांगावेसे
वाटते कि
आपल्या जवळच्या
आपल्यावर प्रेम
करणाऱ्या व्यक्तीला कधीही IGNORE
करू नका…..
कारण ती व्यक्ती आपल्यावर
मनापासून
प्रेम करत
असते………♥♥
“बरेच दिवसांपासून खूप त्रास होत होता म्हणून
घरच्यांनी मला हॉस्पिटल मध्ये नेले डॉक्टर
म्हणाले छाती मध्ये काहीतरी गडबड आहे
कशाची तरी कमी आहे म्हणून त्यांनी ECG
रिपोर्ट बघितला पण नॉर्मल होता ………..
कशाची तरी कमी आहे हे कळत होते पण कशाची ते
कळत नव्हते शेवटी त्यांनी मला ऑपरेशन थेटर
मध्ये नेले ………. आणि ऑपरेशन चालू करणार
तितक्यात मी म्हणालो…
“डॉक्टर ह्या ऑपरेशन ने देखील काही होणार
नाही”………. ♥ कारण माझ्या हृदयात
तुझी कमी होती ♥
ओल्या सांजवेळी
उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची
कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना
आभाळ खाली झुके
पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे
का सांग ना सारे जुने दुवे
जळती जसे दिवे पाण्यावरी
जरा सोडून देऊया माझी ही आर्जवे
पसरून काजवे जातील या नव्या वाटेवरी
तुझ्या रस्ता नवा शोधू जरा
हातात हात दे पुसुया जुन्या पाउल खुणा सोबत
तुझी साथ दे वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे डोळ्यातल्या सरी
विसरून ये घरी ओळख आता खरी होऊन जाऊ दे
सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला
।। प्रेरणा मंत्र ।।
धर्मासाठी झुंझावें ।
झुंझोनीं अवघ्यासी मारावें ।
मारितां मारितां घ्यावें । राज्य
आपुलें ।।१।।
देशद्रोही तितुके कुत्ते ।
मारोनि घालावें परते ।
देवदास पावती फत्ते ।
यदर्थीं संशोयो नाही ।।२।।
देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ
करावां ।
मुलुख बडवावा कीं बुडवावा ।
धर्मसंस्थापनेसाठीं ।।३।।
।। पुण्यश्लोक
छत्रपती श्री शिवाजीमहाराज की जय ।।
।। धर्मवीर
छत्रपती श्री संभाजीमहाराज की जय ।।
… ।। भारत माता की जय ।।
।। हिन्दुधर्म की जय ।।
कधी तरी तू माझ्या
साठी सजली असशील
आरशात पाहून स्वतःलाच
लाजली असशील…
कधी तरी तू हाता वर
मेहेंदी काढली असशील
हृदयाच्या चिन्हात माझ
नाव लिहील असशील
कधी तरी तू स्वतःच
नाव लिहील असशील
आणि तुझ्या सोबत माझ
नाव जोडून पाहिलं असशील
कधी तरी तू देवाला
खरच विनवल असशील
स्वतःसाठी म्हणून माझ्या
साठीच काही मागितलं असशील.
कधी तरी तू मनाच्या
आकांतातून रडली असशील
माझे आयुष्य वाढवण्या
साठी उपवास केले असशील.
मग आता आणखी एक कर
एकटयाने कसं जागाव
तेवढ तूच मला शिकवून जा.
माझ्या साठी मरण माग
आणि
तुझ्या आठवणी घेवून जा…
शब्द तर अंतरीचे असतात
दोष माञ जिभेला मिळतो.
मन तर स्वतःचच असतं.
झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं.
ठेच तर पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात.
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं.
असच नात जपत जगण
हेच तर खरं जीवन असतं.
तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल….माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात …पण “काय बोलावे”हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..
तुमचा दिवस आनंदात जाओ
एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत
एक नदी पार करायची असते. परंतु
त्याला नदीची खोली माहीत
नसल्याने तो तिथेच काठावर
विचार करत बसतो.
मदतीसाठी आजुबाजुला पाहत
असताना त्याला तेथे एक लहान
मुलगा दिसतो.
तेव्हा त्या माणसाने लहान
मुलाला नदीच्या खोलीबद्दल
विचारले.
मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले
आणि क्षणभर थांबुन
तो विश्वासाने म्हणाला ”
निश्चींतपणे जा
तुमचा घोडा नदी सहज पार करु
शकेल”.
मुलाचा सल्ला मानुन
त्या माणसाने नदी पार करण्यास
सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर
पोहोचल्यावर त्याच्या लक्षात
आले की नदी खुप खोल आहे.
आणि तो जवळ जवळ बुडायलाच
आला.
कसाबसा तो त्यातून
सावरला आणि बाहेर येउन
त्या मुलावर जोरात खेकसला.
मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत
घाबरतच बोलला “पण माझी बदके
तर खुप लहान आहेत आणि ते दररोज
नदी पार करतात. त्यांचे पाय तर
तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान
आहेत.”
उगाच
कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच
काही माहीती आहे का ते जाणुन
घ्या….
इतिहास घडविणारे आम्ही मराठे ऐसे
जन्मीले ना कोठे झुकविले
त्या हिमालया पुजतो आम्ही फक्त
शिवराया सहण होत नाही आम्हाला
स्वराज्याशी फरेब
जातिवंत मराठ्यांच्या छातित धडकतात
आऊसाहेब … अजुनही शरीरावर त्याच
जखमा उभळतात शंभु
अठवला कि डोळ्यातले अश्रृ
आपोआप ढळतात विसरलो नाहीत
त्यालाखो मावळ्यांचे
बलिदान
मराठयांला आजही वाटतो त्यांचा अभिमान
जिथे पडती पाऊल आमचेत्याच
इतिहासाच्या वाटा वाकत तर नाहीच पण
मोडणार हि नाही आता हा मराठा
चमकतात तेज
तलवारीच्या धारा दिशा बदलतो पाहुन
आम्हाला वादळी वारा मराठे
आम्ही जगने आमचे ताठ आहे आडवे
जाण्याआधी विचार करा या मर्द
मराठ्यांशी गाठ आहे………..!!!
तिला सहज विचारलं माझ्यावाचून जगशील का..? ती म्हणाली माशाला विचार पाण्यावाचून राहशील का..? हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधी जाशील का..? ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून फुलशील का..? गंमत म्हणून तिला विचारलं तू माझ्यावर खरचं प्रेम करतेस का..? ती म्हणाली पाणावलेल्या डोळ्यांनी नदीला विचार ती उगाचं सागराकडे धावते
का..?
..…….……………………♥
………………………………♥
……………………………….♥
……………………………..♥
……………………………♥
…………………………♥
……………………….♥
…………………….♥
………………….♥
………………♥
………….♥
………♥
……♥
…..♥
……♥………………….♥…♥
……….♥………….♥…………♥
…………..♥…..♥………………♥
……………….♥………………. .♥
…………….♥……♥…………. .♥
…………..♥………….♥….♥
………….♥
………..♥
……….♥
………♥
………♥
……….♥
…………..♥
……………….♥
……………………..♥
………………………….♥
……………………………♥
……………………………♥
…………………………♥
…………………….♥
………………♥
………….♥
…….♥
…♥
.♥………………………..♥….♥
♥……………………..♥………..♥
.♥………………….♥…………….♥
..♥……………….♥………………♥
…♥………………………………♥
…..♥…………………………. .♥
……..♥…………………….♥
………..♥……………….♥
…………..♥…………..♥
………………♥…….♥
…………………♥..♥
…………………..♥
तुझ्या हृदयाच्या कॉलेज मध्ये मी प्रेमाचा फॉर्म
भरला
मार्क कमी आहेत म्हणून तू माझा फॉर्मच रद्द
केला..
.
शेवटचा प्रयत्न म्हणून मी
तुझ्या मैत्रिणीचा वशिला लावला
…तर तू तुझ्या हृदयावर no vacancy
चा बोर्ड लावला..
.
अगं मी कुठे तुझ्याकडे रेग्युलरaddmision
मागत होतो
…तुझ्या प्रेमाच्या परीक्षेत external म्हणून
बसलो असतो..
.
admission नाही निदान campus मधे
तरी येऊ
दे
तुझ्या हृदयाच्या कट्टावर टाइम पास तरी करू
दे……….
तुझ्या सहवासामध्ये घालवलेले मोहक क्षण
मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय…
आपल्या दोघांची ती
पहीलीच भेट..
तु केसात माळलेल्या
गुलाबाच्या फुलाच ते देठ.. ♥
मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय…
आपल्या दोघांच ते
तासन तास गप्पा मारण…
विषय संपलेला असतांनाही
त्याच्यावरतीच ते कीस पाडण… ♥
मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय… चेह-यावरच
तुझ ते
अलगद लाजुन हसण..
आणि लाजता लाजताच हळुच
ते माझ्याकडे बघण ♥
मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय… कारण….
एकदाच….
मला फक्त्त एकदाच तुझ्या डोळ्यात
बघाचय… ♥
एक मुलगा असतो
तो एका मुली वरती
प्रेम करत होता ! !
एक दिवशी त्या मुलाने
त्या मुलीला प्रपोस केले!
त्यावरती मुलगी म्हणाली
तुझ्या महिन्याचा पगार माझा
एक दिवसाचा खर्च आहे.! !
त्यामुळे मी तुझ्यावर
प्रेम करू शकत नाही !
तरी सुद्धा तो मुलगा तिच्यावर
खूप प्रेम करत असतो. ! !
१० वर्षा नंतर ते दोघे एका
शॉपिंग मार्केट मध्ये भेटतात.
मुलगी तिच्या मुलाला
म्हणते हे तुझे मामा आहेत.
मुलीने त्या मुलाला सांगितले
माझे हे (नवरा) खूप मोठ्या
कंपनी मध्ये काम करतात.
माझ्या नवर्याचा पगार१.५
लाख रुपये महिन्याला आहे.
थोड्याच वेळात तिचा नवरा येतो.
आणि
तो म्हणतो सर आपण येथे !
तो आपल्या बायकोला ओळख
करून देतो हे माझे साहेब आहेत.
यांचा एका वर्षाचा टर्न ओवर
२००० कॅरोड रुपये आहे.
आणि
सर गेल्यावर तो आपल्या
बायकोला सांगतो. ! !
हे एका मुली वर खूप प्रेम करतात.
त्यासाठी त्यांनी अजून
लग्न केले नाही !!
नंतर त्या मुलीला खूप रडू आले.
आपले चिमुकले हाथधरून जे
आपल्याला चालायला शिकवतात… ….
ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर .
जे अभिमानाने सगळ्याना सांगतात… .
ते बाबा असतात.
माझ्या लेकराला काही कमी
पडू नए या साठी जे घाम गाळतात….
…..ते बाबा असतात.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात..
ते बाबा असतात.
आपल्या लेकराच्या सुखा
साठी जे आपला देह ही
अर्पण करतात….. ….ते बाबा असतात
रात्री जागून विचार करणं प्रेम
नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम
असतं.
हातात हात धरुन चालणं प्रेम
नसतती नसताना तिचं असणं प्रेम
असतं.
गुलाबाचं फुल देणं प्रेम
नसतं
पाकळीसमान तिला जपणं प्रेम
असतं.
तिला हसवणं म्हणजे प्रेम
नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम
असतं.
तिला नेहमी सावरणं प्रेम
नसतं तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम
असतं.
प्रत्येक मुलीला वाटत
कि आपल्यासाठीहि कुणि रडावं
दुर असले तरि
आपल्यावर जिव ओताव
मनातलं सर्व जाणुन घेउन
आपल्याला आनंदात ठेवणार
फोन जरि नाही केल तर
आपली वाट बघत बसणार
कितिही दुर राहिलो
तरि जवळ असल्याचा भान देणारं
स्वत:च्या जिवापेक्षा
आपल्या जिवाची काळजी करत असणार
वेळेवर रोजच्या ठिकाणी आपल्याआदि
येउन पोचनारं अन आपण मुद्दाम उशिरा
येउन मग आपले कान पकडुन आपणच त्याचि माफी मागणार
अन मग आपलीच समजुत काढुन
घट्ट मिठीत घेणार
वेड्यासारख आपल्यावर खुप खुप प्रेम करणार अन मनातल समजुन घेणार
काही नसे जरि त्याच्याकडे पण एक सुंदर मन असनार
त्यात आपल्याला ईवलेसे जागा देउन आपली तो एका फुलासारखी काळजी घेणार
नसेल मनात काही आपल्या तरि लगेच समजुन घेणार
आपली खुप थट्टा करुन परत आपलीच माफी मागुन म्हणजे सोना मि परत नाही करणार अस। पण परत वारंवार तशीच मस्करी करणार
जिवाच पाखरू मानून आपल्यावर खुप प्रेम अन काळजी घेणार
खरंच असावं कुणितरी अस
असावं कुणितरी असा वेडा
जो आपल्यासाठी मरमर प्रेम करावं……
तुझ्या ओठी माझे
हास्य असावे
माझ्या डोळ्यात
तुझे अश्रु असावे..!
सुखा मध्ये एकरुप व्हावे
दु:खा मध्ये एकजीव व्हावे.!
जीवनात विसाव्याचे
दोन क्षण असावे
ते हि तुझ्या सोबतीत असावे..!
डोळ्याचीं भाषा
डोळ्यानां समजते
तुझे स्वप्न मला हि दिसते
ते साकारण्यात यश यावे..!
तुझ्या इच्छा
तुझ्या आकांक्षा
प्रयन्तासाठी दहा ही
दिशा एका दिशेत मी
हि असावे..
कॉलेजला असताना
पावसात भिजायला मज्जा यायची
वर्गात पण माझी ओलीचिंब एन्ट्री
व्हायची
ते बघून ती पण थोडी लाजायची
… … मला पाहून ती ही जरा पावसात
भिजायची
हलकेच रुमाल चेहऱ्यावरून
फिरवायची
नाक मुरडून तेव्हा रुसलेली असायची
विचारेल कधी मी तिला म्हणून
रुसायची
पाऊस फक्त तिच्यासाठी बहाणा
असायचा
मी तिला बघावं म्हणून इशारा
असायचा
कॉफी आणि कविता-पार्ट
आठवतेय तुला…
आपल्या पहिल्या भेटीची anniversary
तुझीच idea होती ती
दिवसभर तुझ्यासोबत घालवल्यानंतरही
ट्रेनमध्ये पण मी तुझ्याचसोबत याव हा तुझा हट्ट
चालत्या ट्रेनच्या door मध्ये उभ राहून
पावसाचे तुषार अंगावर घेण
its heaven..
पण नंतर गर्दी वाढेल म्हणून येऊन बसलो आपण
बाहेर मस्त पाऊस…गार वारा
window seat आणि सोबत तू
माझ्या ओल्या केसांशी खेळत…
a perfect romantic date
पावसामुळे ट्रेन्स slow होत्या
पण तू सोबत असल्याने त्याच भानच नव्हत
अलगद तुझ्या खांद्यावर डोक ठेऊन विसावले होते मी
आणि तू माझ्या केसांमधून हलकेच हात फिरवत राहिलास
हे नेहमी असच होत….
जग विसरते मी…फक्त तुझी होऊन जाते…
घरी येईपर्यंत रात्रीचे ११.३० वाजले होते
घरापर्यंत सोडायला आला होतास
छत्री नसल्याने चिंब भिजलो होतो दोघही
गेटच्या थोड अलीकडेच थांबवलस मला
आणि कुठेतरी गायब झालास
खरच सांगते तेव्हा वाटल
असा काय आहे हा…कुठेही थांब म्हणून सांगतो अन गायब होतो
इतक्यात दिसलास…
समोरच्या टपरीतून धावत येताना
काहीतरी लपवत… पावसापासून वाचवत…
माझ्यासमोर येऊन उभा राहिलास
घड्याळ पाहिलं
आणि म्हणालास
its about to 12
आपल्या anniversary च हे शेवटच gift
पाहते तर काय
हातात वाफाळत्या कॉफीचा कप..
शिकवलंस तू मला प्रेमात पडणं…
वेड्यासारखं प्रेम करणं तुझ्यावर
अन् प्रेमात तुझ्या वेड होण..!
शिकवलंस तू मला असंच प्रेमात
पडणं…
पण सोडून तू गेल्यावर…
सावरायचं कसं
विसरून तुला आता एकट
चालायचं कसं
हे मला कधी जमलेच नाही…!
सोडून तू गेल्यावर
तुझ्याशिवाय जगायचं कसं…
हरवलेलं मन माझं शोधायचं कसं…
हे तू मला कधी शिकवलंस
नाही…!
तू म्हणतेस कविताकर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही.
डोळ्यांसमो र सारखे
तुझेच चित्र
… तूच दिसते सर्व जागी
अशी फीलिंग विचित्र
तुझ्यासाठी काय लिहावे
तेच मला कळत
नाही
तुझी आठवण आल्यावर
मला काहीच सुचत नाही.
खुप गोड़ हसतेस तू खुप
गोड़ लाजतेस
प्रेमाची घंटा मनात माझ्या
अचानक वाजते
बोलायच असत खुप काही
पण ओठ हालत नाही
तुझी आठवण आली की
मला काहीच सुचत नाही.
खरच.. …
तुझी आठवण आली की
मला काहीच सुचत नाही
तुझ्या निखळ सौंदर्याकडे
बघून सुंदरताही लाजलीयं.
तुझे हास्य ऐकून
खुद्द हास्यही हिरमुसलयं.
त्या खळखळणा-या निरझराने
तुझीचं प्रेरणा घेतलीयं.
वेणूंच्या सप्तसुरांनीही
तुलाचं साद घातलीयं.
तुला बघितल्यापासून
माझे शब्दचं हरवलेत.
पण माझ्या ह्रदयाचे गीत
माझे ओठ गुणगुणतं आहेत.
तुझ्या प्रेमाने माझ्यावर
एक वेगळीचं जादू केलीयं.
देवाकडे काय मागू तूला
तो स्वतःचं माझ्याकडे तुला मागायला आलायं.
प्रेमाचे बारा महिने …!
जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं
फेब्रुवारीत ” ती ” दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं
मार्च मध्ये ” ती ” माझ्याकडे पाहुन गोड हसली
एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली म्हणजे फसली …!
मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो
जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो
जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं
ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त फिरवलं
सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो
ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो
नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं
एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलं
म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलं
धाडस करुन मी तिला प्रपोज केलं त्यावर ती म्हणते कशी
” बारा महिने एकत्र फिरलो
हे काय कमी झालं
अरे वेड्या आता नविन बॉयफ्रेंड
नविन वर्ष नाही का आलं ?”
मन हे नेहमी
फुलपाखरासारखं असावं
एकिने नाही म्हटलं तर काय झालं
लगेच दुसरीवर बसायला हवं !!
तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण ” ओढणी सांभाळ ” सांगणारा कदाचित मी एकटाच असेन ! तुला हसवणारे बरेच असतील पण तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन ! लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण ” जपून चाल ” सांगणारा कदाचित मी एकटाच असेन ! हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण तू रडतानातुझा… हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन ! तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन..
आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर
बाहेर पडतो हातांसोबत
पण कुठलं ओझ घेउन परततो हा रोज रात्री?
आईला वाटत असेल कुणास ठाउक काय करतो कुठे
असतो दिवसभर?
काय काय भरून नेतो जाते वेळी?
पुस्तक पेन कोरे कागद न्यापकिन पेस्ट टूथब्रश
औषध कुठली
परवा तर अंडरवेअर भरून घेतली बॅगेत त्याने जणू
तो परतणारच नाहीये
रात्री घरी
विचारावं म्हणून पुढे व्हावं तर घाई घाईत
काहीतरी शोधायला लागतो
कधी कधी बाहेर पडून नाक्यावरून परत येतो
उघडतो कपाटं फोडतो कुलपं पुस्तकं धुंडाळतो
खीसे
चाचपतो उद्विग्नपणे
घरात त्याच काय हरवलय आणि कधी काही कळत
नाही
प्रश्न घेउनच बाहेर पडतो तेव्हा हरवलेलं
सापडलयं
की नाही हेही पुन्हा समजत नाही
कधी तरी अवचीत संध्याकाळीच परततो
गप्प मलूल बसून राहतो
मला पाहतो तेव्हा पाहतो मलाच अस
बिलकूल वाटत नाही
काय झालय रे तुला अस विचारावस वाटत पण
निसटल्यागत पिंज-
यामधून भुर्र दिशी उडून जातो
जेव्हा परततो मध्यरात्रीचा प्रहर मंदपणे सरकत
असतो त्याच्या माझ्या वयावरून
उपास तापास पूजा अर्चा सांगुन
कधी केली नाही
पण हल्ली लाईट घालवून कळोखात हात जोडून
काही तरी पुटपुटताना दिसतो
आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर
बाहेर
पडतो हातां सोबत
मुलींच्या मते सगळी मुलंहि टपोरी फसवणारीआणि खोटारडी असतात……… पण सगळीच मुलं वाईट नसतात…!!मुलींना Hurt झालंकी त्या ढसाढसा रडतातपण त्यांना काय माहित मुलं Hurt झाल्यावरतोंडावर दु:ख न दाखवता कुठेतरी एकांतातनायतर रात्री अंथरुणात रडतात…..जिच्यावर प्रेम असतंतिला सुखी ठेव रे देवाअशीच देवाला प्राथना करतात…..पण मुलींना मात्र मुलं वाईटच दिसतात…!!प्रेयसीच्या समोर शान वाढावी म्हणुनकिती झोल करतातमात्र तिने धोका दिल्यावरमित्रांकडुन घेतलेलं उसणंचफेडतअसतात…..आईबापापेक्षा जास्तआपल्या Gf च ऐकतातआणी मुलींना वाटतं मुलं वाईट असतात…!!जिवापाड प्रेम करतातआणी काहिही करायला तयार असतातपण साला कायतरी चुक काढुनसगळा आत्मविश्वासंच संपवतात…..स्वतः निट अभ्यास करुनचांगले गुण मिळवतातपण मी फक्त टाईमपास करत होते आसंम्हणुनत्याच्या अभ्यासाची वाट लावतात…..कारण त्यांना वाटतंसगळी मुलं सारखीच असतात…!!मुलीच लग्न करायला घेतल्यावरBf ला नकार देऊन सगळा दोष त्यालाच देतातपण त्यांना काय माहित जिच्यासोबत लग्नकरणारआहोततीला खुश ठेवण्यासाठि किती धडपडत असतात…..आणी त्यांना वाटतंसगळी मुलं वाईट असतात…!!आयुष्याची राखरांगोळी करुनजेव्हात्या मुली जातात तेव्हातिची बदनामी होवु नये म्हणुनसगळं मुकाट्याने सहन करतात…..आणि त्यांना वाटतंसगळी मुलं वाईट असतात…!!ती गेली त जाउ दे दुसरी शोधुअसं फक्त मित्रांच्या तोंडावर म्हणतातपण एकांतात बसुन तिच्या आठवणीत रडतातआणि कोणि पाहिल्यावर”काय नाय रे डोळ्यातकचरा गेला म्हणुन पाणि आलं”असंम्हणनारी मुलंच असतात…..आणी मुलींना वाटतंसगळी मुलं वाईट असतात…..खरंतर १०० मधुन७५ मुलं वाईट आसतातपण या ७५ मुलांची वाट लावुनत्यांना तसं वागायला मुलीच भाग पाडतात…..आणि त्यांना वाटतंमुलं वाईट आसतात….!!कधीतरी मुलांच्या भावनाखरया मनाने समजून घ्याकारण हाताची पाची बोटं सारखी नसतातआणि सगळीच मुलं वाईट नसतात
एका रात्री एक मुलगा आणि
मुलगी घरी जात होते मुलगा
ड्राई करत होता..आणि मुलगी
त्याच्या बाजूला बसली होती..
पण त्या रात्री दोघे ही
खूप शांत होते कारण
त्याच दिवशी त्याच्यात
थोडे वाद झाले होते..
त्या वादाने ती मुलगी खूप
बैचैन होती त्यामुळे ते दोघे
ही एक-मेकांशी नीट बोलत
नव्हते..
मुलगी सतत रडत होती
तिला वाटत होते कि त्याचं
प्रेम आता कमी झालाय
आणि त्याला आता मी
नकोय तिला खूप वाटत
होत कि त्याने स्पष्ट की
आहे ते बोलाव पण तो
मुलगा काहीच बोलत नव्हता..
नंतर तिने एक नझर त्या
मुलाकडे बघितल तर तो
रडत होता आणि त्याच्या
डोळ्यातून एक अश्रू खाली
पडत त्याच्या शर्टाच्या
खिशात असलेल्या एका
घडी केलेल्या पत्रावर
पडला आणि तितक्यात
समोरून एक बस ड्राईवरचा
गाडी वरील ताबा सुटला..
आणि ती बस तो मुलगा ड्राई
करत असलेल्या भागात येवून
जोरात आदळला त्यात तो
मुलगा जागीच ठार झाला..
पण ती मुलगी सुदैवाने
त्यात वाचली तिने त्याला
जवळ घेतलेतिचे लक्ष त्या
पत्राकडे गेले तिने ते काढले
आणि वाचून सुन्न झाली..
त्यात लिहिले होते..
“तुझ्या प्रेमा शिवाय
मी मारून जाईन”
माँ
एक बेटा पढ़-लिख कर बहुत बड़ा आदमी बन गया । पिता के
स्वर्गवास के बाद माँ ने हर तरह का काम करके उसे इस काबिल
बना दिया था । शादी के बाद पत्नी को माँ से शिकायत रहने
लगी के वो उन के स्टेटस मे फिट नहीं है । लोगों को बताने मे उन्हें
संकोच होता की
ये अनपढ़ उनकी सास-माँ है । बात बढ़ने पर बेटे ने
एक दिन माँ से कहा-
” माँ ”_मै चाहता हूँ कि मै अब इस काबिल हो गया हूँ कि कोई
भी क़र्ज़ अदा कर सकता हूँ । मै और तुम
दोनों सुखी रहें इसलिए आज तुम मुझ पर किये गए अब तक के सारे
खर्च सूद और व्याज के साथ मिला कर बता दो । मै वो अदा कर
दूंगा । फिर हम अलग-अलग सुखी रहेंगे ।
माँ ने सोच कर उत्तर दिया –
“बेटा”_हिसाब ज़रा लम्बा है सोच कर बताना पडेगा।मुझे
थोडा वक्त चाहिए ।”
बेटे ना कहा – ” माँ _कोई ज़ल्दी नहीं है । दो-चार दिनों मे बात
देना ।”
रात हुई सब सो गए । माँ ने एक लोटे मे पानी लिया और बेटे के
कमरे मे आई । बेटा जहाँ सो रहा था उसके एक ओर पानी डाल
दिया । बेटे ने करवट ले ली । माँ ने दूसरी ओर भी पानी डाल
दिया। बेटे ने जिस ओर भी करवट ली_माँ उसी ओर
पानी डालती रही तब परेशान होकर बेटा उठ कर खीज कर
बोला कि माँ ये क्या है ? मेरे पूरे बिस्तर को पानी-पानी क्यूँ कर
डाला…?
माँ बोली-
” बेटा तुने मुझसे पूरी ज़िन्दगी का हिसाब बनानें को कहा था । मै
अभी ये हिसाब लगा रही थी कि मैंने कितनी रातें तेरे बचपन मे तेरे
बिस्तर गीला कर देने से जागते हुए काटीं हैं । ये तो पहली रात है
ओर तू अभी से घबरा गया …? मैंने अभी हिसाब तो शुरू
भी नहीं किया है जिसे तू अदा कर पाए।”
माँ कि इस बात ने बेटे के ह्रदय को झगझोड़ के रख दिया । फिर
वो रात उसने सोचने मे ही गुज़ार दी । उसे ये अहसास
हो गया था कि माँ का क़र्ज़ आजीवन नहीं उतरा जा सकता ।
माँ अगर शीतल छाया है पिता बरगद है जिसके नीचे बेटा उन्मुक्त
भाव से जीवन बिताता है । माता अगर अपनी संतान के लिए हर
दुःख उठाने को तैयार रहती है तो पिता सारे जीवन उन्हें
पीता ही रहता है ।
माँ बाप का क़र्ज़ कभी अदा नहीं किया जा सकता । हम तो बस
उनके किये गए कार्यों को आगे बढ़ा कर अपने हित मे काम कर रहे हैं
।
आखिर हमें भी तो अपने बच्चों से वही चाहिए ना .
शिकवं थोडं मलाही प्रेम व्यक्त कसं करावं अबोल राहूनही डोळ्यांनी कसं बोलावं गुंतूनही मनानं गुंतणार नाही कसं सांगाव न पाठ फिरल्यावर साद कशी घालावं फक्त एका कटाक्षान वेड कसं लावावं हळूच गोड हसून मनास कसं फसवाव न बोलता कुणाच हृदय कसं जिंकाव चोर पावलांनी हृदयात कसं शिराव कुणाला वेड लावून त्यास कसं झुरवाव कुणी प्रेमात डुंबल्यावर आयुष्यातून कसं निघावं
जे जे हवे होते मला मी तेच होते टाळले
मी नेमके माझ्यातुनी तुजलाच होते गाळले
झाली किती स्मरणे तुझी झाल्या किती जखमा नव्या
नुसताच वारा लागला अन रक्त हे साकाळले
मी शोधले पत्ते तुझे थकवून सारी अंतरे
सांगे निखारा कालचा ज्याने नकाशे जाळले
आले नव्याने बहर हे आला तसावारा पुन्हा
मी पाहता वळुनी पुन्हा सारेच होते वाळले
फसवून नियतीने दिल्या दु:खासवे मी रंगलो
मी घाव सोसत राहिलो बाकी उगा किंचाळले
मनात खुप काही
असतं सागण्यांसारख
पण..
काही वेळा शांत
बसणंच बंर असतं..
आतलं दुःख मनात ठेवुन
अश्रु लपवण्यातंच आपलं
भलं असतं..
एकांतात रडलं तरी चालेल..
लोकां मध्ये मात्र हसावच लागतं..
जीवन हे असच असतं
ते आपलं असलं तरी
इतरांसाठी जगावं लागतं..!!
रात्र नाही स्वप्न बदलते
दिवा नाही वात बदलते..
मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..
!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!
हसली की फसली
असं मुलं समजतात
येथेच मुलींसमोर
ते खुळे ठरतात
ते मुलींचं मन आहे
हे ते विसरतात
उगीच मनास वेड लावून
नभी उंच उडतात
पण तेच बिच्चारे
अन वेडे ठरतात
जेव्हा मुली त्यांना
मित्र आहे सांगतात
मुलीच हल्ली मुलांना
मस्त उल्लू बनवतात
एकावेळी कितीजणांना
वेडी आशा लावतात
मुले नुसतेच मुलींना
स्वप्नात घेऊन फिरतात
म्हणूनच मुली अभ्यासात
मुलांच्या पुढे असतात
मुलांनी मुलींच्या मागे
नुस्तच धावायचं नसतं
तीच मन ओळखल्याशिवाय
प्रेमात पडायचं नसतं
प्रेमात पडलं तरी
करियर बघायचं असत
कारण त्यामुळेच तर
जीवन सुंदर होणार असत……..
“एक दिवस आली ती सूंदर पहाट सगळीकडे शूकशूकाट विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट अशा चिञविचिञ वातावरनात भवानी मातेच्या मंदिरातशिवनेरी गडात जन्मली एक वात जी करनार होती मूघलांचा नायनाट मराठ्यांचा सरदार हिंदवी स्वराज्याचा आधार जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार”छञपती शिवाजी महाराज”. निश्चयाचा महामेरु बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना ३८१ व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..
प्रेमाचे बारा महिने …!
जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं
फेब्रुवारीत ” ती ” दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ
लोटलं
मार्च मध्ये ” ती ” माझ्याकडे पाहुन गोड हसली
एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली म्हणजे
फसली …!
मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो
जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो
जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं
ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त फिरवलं
सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो
ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो
नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं
एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलं
म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलं
धाडस करुन मी तिला प्रपोज केलं त्यावर ती म्हणते
कशी
” बारा महिने एकत्र फिरलो
हे काय कमी झालं
अरे वेड्या आता नविन बॉयफ्रेंड
नविन वर्ष नाही का आलं ?”
मन हे नेहमी
फुलपाखरासारखं असावं
एकिने नाही म्हटलं तर काय झालं
लगेच दुसरीवर बसायला हवं !!
♥♥ खेळ ♥♥
खेळायचं होत तर आधीच सांगायचंस ..
नियमांचा खुलासा आधीच करायचास ..
मी नसता केला आटापिटा मग खेळाला हृद्य आणायचा ..
स्वतःच्या मनाप्रमाणे नियम बदललेसवर राग हि तुला खेळात हरल्याचा ..
ठाऊक आहे आता मोडणारच तू डाव ..
मी जिंकायला लागले आता घालणारच तू घाव..
अशी कशी रे तुझी अमानुष वृत्ती..
खेळण्यासाठी मग मला हाक मारायचीचन्हवती ..
मी baslo hoto खिडकीतून पाहत सार काही ..
तुलाच खोडील सवय मला स्वस्थ बसून द्यायचं नाही ..
तू नसताना इतक अस्वस्थ करशील अस वाटल न्हवत ..
या पूर्वी काळीज हि इतक कधी दाटल न्हवत ..
कस विनवू तुला कापतायत माझे श्वास..
ऐकशील का मला कशी करू मी सुरवात ..
आता आली आहे माझी हाक मारायची वेळ..
तूच ठरव सगळे नियम फक्त माझ्या सोबत खेळ ..♥♥
आठवणींचा खेळ……
बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी
काही पुसटश्या तर काही दिसेनाश्या……
काहींना लागलेला गंज
तर काही अडगळीत पडलेल्या
वर्षानुवर्ष जपलेल्या
पण म्हाताऱ्या झालेल्या…..
काही अलीकडच्याच स्वप्नात झुलत होत्या
स्वताला न्याहाळत आकर्षित करत होत्या
त्यातही काही गोड तर काही कडू होत्या
काही सुखद तर काही दुखद……
जवळ कोणी नसताना
सोबत असल्याचा धीर देतात
फेकल्या कितीही दूर तरी
जीवनाचा आधार बनतात…..
किती विचित्र असतात या आठवणी
पण एकांतात साथ आपली देतात…..
मनात दुख असतानाही
चेहऱ्यावर हास्य आणतात…
हसली की फसली
असं मुलं समजतात
येथेच मुलींसमोर
ते खुळे ठरतात
ते मुलींचं मन आहे
हे ते विसरतात
उगीच मनास वेड लावून
नभी उंच उडतात
पण तेच बिच्चारे
अन वेडे ठरतात
जेव्हा मुली त्यांना
मित्र आहे सांगतात
मुलीच हल्ली मुलांना
मस्त उल्लू बनवतात
एकावेळी कितीजणांना
वेडी आशा लावतात
मुले नुसतेच मुलींना
स्वप्नात घेऊन फिरतात
म्हणूनच मुली अभ्यासात
मुलांच्या पुढे असतात
मुलांनी मुलींच्या मागे
नुस्तच धावायचं नसतं
तीच मन ओळखल्याशिवाय
प्रेमात पडायचं नसतं
प्रेमात पडलं तरी
करियर बघायचं असत
कारण त्यामुळेच तर
जीवन सुंदर होणार असत ……….
फूले शिकवतात…… ♥♥
गुलाब सांगतो
येता-जाता रडायच नसत
काट्यात सुद्धा हसायच असत….
.
रातरानी म्हणते
अंधाराला घाबरायच नसत
कालोख्याताही फुलायच असत…
.
सदाफुली सांगते
रुसून रुसून राहायच नसत
हसून हसून हसायच असत…
.
बकुळी म्हणते
सावळ्या रंगाने हिरमुसयाचे नसते
गुणाच्या गंधाने जिंकायचे असते…
.
कमळ म्हणतो
संकटात चिखलात बुडायच नसत
संकटाना बुडवून फुलायच असत…. ♥♥
“प्रेयसी :- प्रेमाचे चिन्ह जे बदाम त्यातून
नेहमी आरपार गेलेला बाण का दाखवितात ?
.
.
.
.
प्रियकर :- जसे रस्त्यावरील रहदारीचे चिन्ह गाडी चालविण्याराला सावधानतेचा इशारा देते
तसेच प्रेमात पडू पाहणार्या मित्र-मैत्रिणी साठी हा सावधानतेचा इशारा आहे ”
कि बाबांनो प्रेमात पडत आहात पण जरा जपून
हा बाण टोचतो आणि हृदय दुखवले जाते !!!!
प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा
आज नवी व्हावी सारी धरती
अन समुद्राला हि यावी प्रेमाची भरती
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी
डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावीत
प्रेमाच्या पावसात मी भिजले ओलेचिंब
प्रीतीचा मिळाला आज नवा रंग
रंग रांगात मी असे रंगुनी गेले
मी माझीच न राहता न माझात उरले
सारे काही नष्ट व्हावे उरावी फक्त हि प्रीत
प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा
(¯`v´¯)
`•.¸.•´ … ¸.•°*”˜˜”*°• Like✔
. `?´ ¸.•°*”˜˜”*°•. Tag ✔
… ¸.•°*”˜˜”*°•. Share ✔
आठवण काढू नको म्हणालास
तरी ते शक्य आहे का?
तुझ्या पासून वेगळं होवून
माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का….???
तुझ्या इतक समजून घेणारा मला
दुसरा कोणी मिळेल का..???
आणि जरी मिळाला
तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम
मी त्याच्या मध्ये शोधू शकेल का….??
तुझ्या मध्ये मिळणारा आधार
तुझी माझ्यासाठी असलेली काळजी
ह्या गोष्टी मला दुसर्या मध्ये
नाही सापडणार
कारण .. तू तो आहेस
ज्याच्यासाठी मी जगतेय
आणि तू म्हणतोस आठवण काढू नकोस……
तुझी आठवण न
काढता माझ्या जगण्याला तरी काही अर्थ
असेल का…..?
तुळशी” ची जागा आता “Money Plant”
ने घेतलीय…
“काकी” ची जागा आता Aunt ने
घेतलीय…
वडील जिवंतपणिचं “डैड” झाले
अजुन बरचं काही आहे आणि तुम्ही
आत्ताचं Glad झाले….??
भाऊ “Bro” झाला आणि बहीण
“Sis”…
दिवसभर मुलगा CHATTING चं करतो.
नाही तर
रात्री झोपताना Mobile वर SETTING
पण करतो….
दुध पाजणारी आई जिवंतपणीचं
“Mummy” झाली…
घरची भाकरं आता कशी आवडणार हो…
५ रु. ची Maggi आता किती “Yummy”
झाली.
गंध आवडला फुलाचा म्हणुन फुल मागायचं नसतं
गंध आवडला फुलाचा म्हणुन फुल मागायचं नसतं
अशावेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं
परक्यापेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग् नजरेआडुन होतात वार भळभळणार्या जखमेतुन विश्वास घाताच रक्त वाहतं छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणचं पुसायचं असतं
अशावेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं
आपलं सुख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे .
पण;दुसर्याला मारुन जगण
हा कुठला न्याय आहे माणुस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं आपल्यासाठी थोडं दुसर्यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बनवायचं असतं
अशावेळी आपणच आपल्या मनाला आवरायचं असतं .
तुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण
आज मला खुप आठवतो..
तुझ्यासाठी वेडा होणारा तो माझा मन
मला खुप हसवतो..
तुझ ते माझ्या कड़े पाहण
हळूच काहीतरी इशारे करण
माझ्याकड़े बघून हसण..
अचानक नजर फिरवून लाजन
अस वाटत क्षणभर थांबाव तुझ्यासाठी..
तुझ्या त्या प्रेमळ सोबतीसाठी.
तुझ्या सोबत जीवन जगण्यासाठी..
♥♥तुझ्यावर प्रेम करण्यासाठी♥♥ —
साथ आहे वाघाला
वाघाची…
आता भिती नाही कोण्या
कुत्र्याची….. .”दिल्ली चे तख्त
राखतो महाराष्ट्र माझा”
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते…….
मराठी अस्मीतेवर
हल्ला होण्यापूर्वीच
गडगडतो तो राज गड
हल्ल्यासाठी तयार होतो तोप्रतापगड
आणि ढाल घेऊन
उभा राहतो तोतोरणा……..
…
अरे मी मी मराठी माणूस
जागा झालोय
आठवूनी बाजीची पावनखिडं
हातात तलवार घेऊन दुश्मनांची वाट
पाहतोय…….
अरे मी मी मराठी माणूस
भुकेला झालोय
आता परप्रातीयांची काही खैर नाही
जेव्हा महाराष्ट्राला जाग
येते……..
अरे मी मी मराठी माणूस
अंगात माझ्या मराठयाचं रक्तं
शपथ शिवरायांची घेऊन
उभा करतो आज
महाराष्ट्राचा तक्तं……
अरे मी मी मराठी माणूस
आवाज उठवतोय अत्याचारावरच नाही तर
रक्त भ्रष्टाचारी मानसाचं साडूंन
भविष्य मराठय़ाचं जपतोय……..
जेव्हा महाराष्ट्राला जाग
येते……..
!!! जय
महाराष्ट्र !!…आम्ही तलवारी सोडल्या पण
हात तलवारी चालवायला विसरले नाहीत
आम्ही नांगर सोडले पण
जमीन फाडायला विसरलो नाहीत..
तोच रक्तातला लाव्हा आजहीउफाळत आहे
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे
मनातले छत्रपति आजही जिवंत आह..
||जय भवानी||….||जय शिवराय||…..
आ म्हणजे आस्था
ई म्हणजे ईश्वर !!
आई तू उन्हा मधली सावली…
आई तू पावसातली छत्री !!
आई तू थंडीतली शाल…
आता यावीत दु:खे खुशाल!!
आई म्हणजे मंदिराचा कळस…
आई म्हणजे
अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ
झाल्यानंतर प्यावं असं थंडगार
पाणी!!
आई म्हणजे वेदने नंतरची
सर्वात पहिली आरोळी -:
आ …………….ई…..
श्रावणातील रेशीम धारा पडल्या तुझ्या केसावरती
केसांतुन गळणार्या थेंबाथेंबाने फुलुन दिसते तुझ्या गालावरची खळी
शाळेतले दिवस माझे नि तुझे
तुला भिजुन प्रथमत: पाहिले
भिजलेल्या तुझ्या सुंदर रुपाने जीव माझे जळले
श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवुन आणले माझ्यासाठी
तिथेच ठरविले मी
जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी !!~!
तिचं ना तु ?????
माझा sMs न वाचता
तो Delete करणारी तु..
माझा Call पाहता
तो Cut करणारी तु..
मी समोर दिसता
मला न पहिल्या सारखं करून
पुढे निघून जाणारी तु..
अन
पुढे गेल्यावर
हळूच मागे वळून
मला पाहणारी तु..
आपल्या Break-up नंतर
आपल्याचं मित्रांनमध्ये
मला विसरण्याचा प्रयत्न
करणारी तु..
अन
कोणी माझ्या बद्दल
काही विचारलं तर
फक्त गप्पा राहणारी तु..
माझी आठवण आल्यावर
चोरून-चोरुन रडणारी तु..
आणि ?????
जगा समोर गोड गोड
हसणारी तु..
रोज-रोज मला पाहून
न
पहिल्या सारखा करणारी तु..
अन्
माझ्या हातात सिगारेट
पाहिली कि
सिगारेट टाक खाली
आणि घरी जा..
असं
फोन करून
बजावणारी सुध्दा तुचं..
प्रेम असून हि नाही
असं भासवणारी तु..
अन
Break-up नंतर सुद्धा
माझ्या वर जीवपाड
प्रेम करणारी तु..
माझ्या वर जीवपाड
प्रेम करणारी तु..
फक्त आणि फक्त तुचं..
♥ :'( ♥ :'( ♥ :'( ♥ :'( ♥
प्रेम म्हणजे काय हे कधी
कुणाला कळलेच नाही..
छोटे से कोड ते
पण
कधी कुणाला उलगडलच नाही..
का जीव होतो वेडा पिसा
जेव्हा येते तिची आठवन..
हृदयात केलेली असते
तिच्या छोट्या छोट्या
गोष्टींची साठवण..
मनाला तिच्या शिवाय
काही दुसरे सुचत नाही..
पण तिच्या शिवाय दुसरा
कुठला विचार करावा असेही
कधी वाटत नाही..
रात्री छानच असतात तिच्या
स्वप्नानी भरलेल्या अठवण..
देऊन जातात उभारी
मनातल्या त्या प्रेमाच्या
अंकुराला प्रेम कधी सफल
होते तर कधी नाही ते
जीवनात कधी ही सब कूच
नसत..
पण तरी ही हृदयाच्या
कुठल्या तरी कोपर्यात
तिने हमी जपायाच असत..
प्रेमाचे हे कोड कदाचित
कधीच कुणाला उलगडणार
नाही..
पण
त्या साठी हे जग प्रेम
करायचे ही कधी थांबणार
नाही..
जय महाराष्ट्र मिञांनो
मराठ्यांनो जगायचय तो पर्यंत
स्वाभिमानानेच ” जगा ”
बघायचय तो पर्यंत ताठ मानेनेच ” बघा ”
चला आठा आता मराठा आरक्षणाचा
कामाला ” लागा ”
जगदंब ॥ जगदंब ॥ जगदंब ॥
॥ जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय ॥
॥ जय शंभुराजे॥
॥ जय हिंदुराष्ट्र ॥
॥ एकच आवाज तोही मराठ्यांचाच ॥
विश्वात्मक पाटिल कुहिले
“एक जातीवंत विद्रोही मराठा”
मागूनही जे मिळत नसतं….तेच खरं प्रेम असतं….
मनात असूनही जे देता येत नसतं….तेच खरं प्रेम असतं….
खूप समजावूनही जे भरकटत असतं…तेच खरं प्रेम असतं….
उभ्या संकटातही जे शांत असतं….तेच खरं प्रेम असतं….
सांडलं तरी जे भरत असतं….तेच खरं प्रेम असतं….
विसरलं तरी जे आठवत असतं….तेच खरं प्रेम असतं….
वर वर हसलं तरी आतून जे रडत असतं….तेच खरं प्रेम असतं….
डोळे बंद केलं तरी जे दिसत असतं….तेच खरं प्रेम असतं….
हवं असतानाही जे मागता येत नसतं….तेच खरं प्रेम असतं….
अन् न मागताही जे मिळत असतं….तेच खरं प्रेम असतं….
एकदा एक
पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..
भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ
उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह
करतो
पोरगी म्हणते…नको रे .. आई
बाबा उठतील..
पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार
आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित
येते आणि म्हणते..
” बाबा म्हणत आहेत …काय द्यायचं ते
खुशाल दे वाटल्यास मी देतो
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात
काढ म्हण…..झोपेचा पार वाटोळे करून
टाकले आमच्या …:)
ऐक मुलगा ऐका मुलीवर खुप प्रेम करत
असतोआणि ऐक दिवस तो तिला प्रपोज
करतो.. पण ती त्याला नाही म्हणते.
खरे तर ती पण त्याच्यावर खुप प्रेम करत
असते पण ती जरा भाव खात असते..
मुलगा म्हणतो तु जर हो नाही म्हणालीस
तर मि जेवन सोडेन.
मुलगी:-असं सर्वच म्हणतात.
मुलगा:- दुसर्या दिवशी आज जर तु
नाही म्हणालीस तर
मी पाणि सुध्दा सोडेल.
मुलीला तरी सुध्दा तसेच वाटते.ती ऊत्तर
देत नाही.. तिसर्या दिवशी मुलगा आज जर
तु
नाही म्हणालिस तर मी जिव देईल.
मुलगी त्याची खुपचं परीक्शा घेत असते.
आणि ती तेव्हा सुध्दा नाहीच म्हणते.
चौथ्या दिवशी तो मुलगा तिला दिसत
नाही
मुलगी त्याच्या घरी जाते आणि बघते तर
तो मृत देहाने पडलेला असतो.
आणि त्याच्या हातात ऐक पत्र असते ते
पत्र ति वाचते… त्यात लिहीलेले असते
की….
अगं वेडे सर्व मुलं सारखे नसतात काही मुलं
खरोखर
कुणासाठी जिव देऊ शकतात.
हे मन आज एकांतात
उगीचच रडत आहे
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.
कधी- कधी ….
तूझं ते माझ्यावर रागावणं
आणि मी रागावले तर झटक्यात मला मनवणं
ती एक-एक आठवण मनाला आज सलत आहे
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.
कधी-कधी ….
तूझं ते मला भेटण्यासाठी बोलावणं
आणि मी “नाही” म्हणताच अल्लड पणे हट्ट धरणं
तूजा तो हट्ट आजही माझ्या स्मरणात आहे
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.
कधी- कधी ….
तूझं ते माझ्यासाठी वाट पाहणं
मी उशिरा आले कि माझ्यावर ओरडणं
पण माझ्या एका …..sorry मुळे
तूझा तो राग “स्मित हास्यात” विरून जाणं
आजही ते हसू माझ्या
आठवणीत आहे
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे….
एखादी व्यक्ती आवडणे
हे नैसर्गिक आहे…
तीच्यावर प्रेम करणे हा गुणधर्मच आहे…
पण समोरच्या व्यक्तीच्या मनातल न जाणता न समजता प्रेम करत राहाणे..
हा मुर्ख पणा आहे का..?
कारण प्रेम हे होते पण कोणाला करण्यास भाग पाडता येत नाही..
म्हणुन जर एखादी व्यक्ती मनात घर करुन गेली
तर त्याच वेळी खाञी करुन घ्यावी..
नाहीतर आयुष्यभर विरहाचे जिवण जगण्यास
खंबीर राहावे…. Soooooooo
प्रपोज करा जर कोणावर मनापासून प्रेम करत असाल तरच …
प्रेम करतोस ना तिच्यावरमग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव
तिने ही कराव प्रेम म्हणून आणायचा नसतो दबाव….
असेल तिचा नकार तर तो हि तू हसत स्विकार
तिलाही आहे ना स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार…
नाही म्हणाली तर तूझ्या प्रेमाने नकाराला होकारात बदल
का नाही म्हणाली याचा विचार करुन आधी स्वत:ला बदल…
नाही म्हणाली तर तिच्या नकारावरही प्रेम कराव
नाही म्हणता म्हणता तिला प्रेम करायला शिकवाव…
नको रे घेउस तूझ्या वेड्या हट्टा पाई तिचा बळी
काय मिळणार तूला तोडून एखादी उमलणारी कळी…
खरे प्रेम करतोस ना मग ठेव सच्ची निती
कशाला दाखवतोस उगाच
तिला जिवाचि भिती…तूझे हे सच्चे रुप पाहून
कदाचित बदलेल तिचा विचार तिलाही होईल बघ मग
तुझ्या प्रेमाचा आजार…अखेर तरीही नसेल तिचा होकार
तर तूही घे अवश्य माघार कशाला मांडतोस लेका असा
एकतर्फी प्रेमाचा बाजार…
असंही प्रेम असतं!!
( वेळ काढुन नक्की वाचा )
अशाच एका संध्याकाळीमन खुप जास्तच उदास झालं होतं….
काय करु? काहीच सुचतं नव्हतं….
उगाच मनात विचार आला चल स्मशानात जाऊयात..
गेलो मग स्मशानात एकटाच!
बसलो एका थडग्याजवळ जाऊन….
थडगे ताजे वाटत होते….मनात कुतूहल जागले….
थडग्यावरचे नाव वाचले…’महनाज़ खान ‘ ‘१९८६-२००७’…
म्हणजे माझ्याच वयाची असेल!
कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?
आजार? खून? का… का बाळंतपणात दगावली असेलती?
मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले…
तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला….
मी त्याला विचारले ‘ तू भाऊ का तिचा?’
तो म्हणाला ‘नाही मी तो ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!’
मी विचारले ‘ आत्महत्येचं कारण?’
तो म्हणाला ‘ मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!’
मी निशब्ध !!!
मी चकीत झालो!
विचारले ‘ मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?’
तो म्हणाला ‘ ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!’
हे ऐकुन मी निशब्द झालो.
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे दोघांनी एकमेंकासाठि जगावे.
आई तुझे लेकरू आज खूप एकटे पडले
तुझ्या स्पर्शासाठी ते खूप आज रडले !!
तुझ्या मायेच्या सागराने मला
कधी वादळ तर कधी किनारे दाखवले !!
तुझ्याच छायेत माझे घर असू दे
असे नेहमीच वाटायचे
तू जवळ नसताना मनात काहूर माजायचे !!
आज तुला सोडून मी जगायला शिकतोय
एकटे पडलो इथे सगळेच मला डिवचतात !!
सांगायची तू कथा मी अर्थ आज जाणतोय
नसतो कुणी आपले हे मी खरचं पहातोय !!
जवळ करतात इथे आणि दरीमध्ये सोडतात
जीव कधी जाईल ह्याची ते वाटच पाहतात !!
आई मला घे जवळ मला सोबतच राहू दे
तुझ्याच डोळ्यांनी हे जग मज पाहू दे !!
धन्य झालो मी जी तू मला भेटलीस
असे वाटतं देवांशीच मैत्री मी गाठली …. !!
आई !! तू आहेस माझी आई !!
तुझी आठवण येते तेव्हा..
देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे..
रात अशी ही तंद्रित
पापणिहि बघ लवते आहे
ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे
कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे
तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..
एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल
तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस
तो ढग बघ कसा
बरसण्यासाठी आतुरलाय
तुझ्या चिंब गालावरुन ओघळला
म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय
माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला
तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.
येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही.
आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर…..
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर……
तेव्हा सागर किनारीसाक्षीने
तू घेतल्यास किती शपथा…..
किती मारल्यास मिठया तू
तो चंद्र ढगात लपता……..
नजरेत जरी अश्रू असले
तरी ओठावर हास्य असाव
ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.
कसे करू माफ़ तुला
जे घाव तू मला दिले……
घेऊन माझी फूले
तू काटेच मला दिले……
डोळे पुसण्यास माझे
पाऊस धावूनी आला
थेंब कोणता तुझा नि माझा
हेच कळेना म्हणाला.
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना…
कळलेच नाही कधी रडु लागलो…
तुझ्या नि माझ्या वाटा
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर
पण मिटत नाही अंतर
मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का?
ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?I
तू समोर असतेस तेव्हा …
जीव फक्त तुझ्याच गुंततो …
तुझ्या हसण्यामध्ये
तुझ्या बोलण्यामध्ये
तुझ्या प्रत्येक अदे मध्ये…
तो फक्त तुझ्यातच रमतो…
तू समोर असतेस तेव्हा …
माझच मला भाण नसत…
असतेस फक्त तूच समोर
अन बाकी काहीच दिसत नसत…
तू समोर असतेस तेव्हा …
मी माझा म्हणून कधीच नसतो…
असतेस ती फक्त तूच…
अन तुझ्यातच…
मी माझा जगतो …
अन तुझ्यातच…
मी माझा….
वेड्यागत जगतो
प्रेम” उगीचच वाटेकड पहायच नसत हृदय मात्र धडधडत असत मनातल्या मनात झुरायच असत याचच नाव प्रेम असत । सुनहरी स्वप्न पहायची असतात वाटेवर तिच्या उभ रहायच असत याचच नाव प्रेम असत ।। स्वतःशीच बोलायच असत स्वतःच स्वतःला सावरायचं असत मन मात्र थाऱ्यावर नसत याचच नाव प्रेम असत।।। तिच्यासाठीच रडायच असत रडतानाही हसायच असत किंमती अश्रूंनाही उगीचच सोडायच नसत याचच नाव ‘प्रेम’ असत ।।।
यालाच प्रेम म्हणायचं असत…♥♥
♥उगाचच्या रुसव्यांना
तू मला मनवण्याला
प्रेम म्हणायच असत…♥♥
♥एकमेका आठवायला…
आणि आठवणी जपण्याला
प्रेम म्हणायचं असत….♥♥
♥थोडस झुरण्याला
स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत…♥♥
♥भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला
प्रेम म्हणायचं असत…♥♥
♥कितीही रागावल तरी
एकमेका सावरायला
प्रेम म्हणायचं असत…♥♥
♥शब्दातून बरसायला
स्पर्शाने धुंद होण्याला
प्रेम म्हणायचं असत…♥♥
♥तुझ माझ अस न राहता
‘आपल’ म्हणून जगायला
प्रेम म्हणायचं असत……..
तुझ्या डोळयातले पाणी दिसते मला
पण मझ्या मनातले अश्रू तुला दिसत नाही.
.
तुझे प्रेम बघितले मीपण माझाविश्वास तू अनुभवली नाहीस
.
तुझा हक्क दाखवलीस तू
पण माझा हट्ट तुला दिसला नाही.
.
तुझ्या भावना दर्शवलीस तू
पण माझी व्याकुळता तुला दिसली नाही.
.
तुला वाईट वाटते हे सांगितलेसतूपण मलावाईट नाही वाटणार असे
तू काही सांगितलेच नाही.
.
तू मला विसरशील सुधापण मी तुला
कधीच विसरणार नाही..
पत्रकार
(सचिन तेंडूलकर च्या बायकोला)
“अंजलीजीसचिन तुमच्या पेक्षा
वयाने लहान आहे तरी तुम्ही
सचिनशी लग्नका केले ?
“अंजली तेंडूलकर त्या
पत्रकाराला काल निर्णय
दाखवितात आणि पुढे म्हणतात
“एका आठवड्यात सात दिवस असतात त्यांपैकी कोणता दिवस
मोठा वकोणता दिवस छोटा हे
तुम्ही सांगूशकता काय ?
पत्रकार :- नाही सांगू शकत
कारण दिवसांची नावे वेगळी
असली तरी दिवस सारखेच
असतात !!
अंजली तेंडूलकर:-
त्याच प्रमाणे प्रेम हे सर्वांचं
सारखंच असतं हृदयातून
होत असतं..
वयोमान छोटा-मोठा
जाती-धर्मावरून होत
नसतं !!
मी शिकावं शिकावं
नि खूप मोठ व्हाव
मनी बाळगून हे सपान
त्या काळीत राबणारी
माय तूच होतीस ना !
मी चमकाव चमकाव
त्या सूर्याच्या समान
त्या कडाडत्या उन्हात
राबणारी वाघिणी
माय तूच होतीस ना !
मी रहाव नेहमी
त्या गार गार सावलीत
अंगार मातीत त्या
अनवाणी राबणारी
माय तूच होतीस ना !
सुख माझिया जीवनी
राहावे नेहमी नेहमी
उरी बाळगून हे सपान
दुख जन्मभर सोसणारी
माय तूच होतीस ना !
काटा रूतता या पायात
अश्रू उभे तुझ्या डोळ्यात
मजसाठी दररोज
त्या काट्यातन चालणारी
माय तूच होतीस ना !
एक दिवस असा येयील तुला माझी उणीव
भासेल
आणि जिथे पाहशील तिथे माझाच
चेहरादिसेल …
येणारा प्रत्येक क्षण
तुला गेल्या क्षणाची आठवण करून देयील आणि मला झालेल्या दुखाची तुला जाणीवहोयील …
…
तुझे डोळे सतत माझ्या वाटेकडे पाहतील
आणि वाटेवर वाहणाऱ्या वाऱ्यासोबत
तुझे अश्रू हि वाहतील …..
तुझा तो उदास चेहरा पाहून तेव्हा तू रडशील आणि जेथे पाहशील तेथे माझाच
चेहरादिसेल …..
पण……पण….. …
ज्या वेळी तुझे मन माझ्याकडे धावेल
तेव्हा कदाचित मी या जगात नसेल…
“प्रेम हे तेव्हा आहे जेव्हा प्रियकर प्रेयसी कडे
किस मागतो व प्रेयसी आपले डोळे बंद करून
त्याला किस करायला परवानगी देते ………………
पण प्रियकर तिच्या ओठांवर किस न
करता कपाळावर किस करून म्हणतो ” आपल्याकडे
अजून पूर्ण आयुष्य पडले आहे ” ♥ ♥ ♥
तात्पर्य :- प्रेमाचा व विश्वासाचा पूल फक्त
आणि फक्त मानसिक संबधाने
बांधला जातो.
मुलींना ओळखणं कठीण असतं…………
मुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो?
त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी.
तुम्ही तिची तारीफ केली तर तिला वाटतं तुम्ही खोटं बोलता आहात
तारीफ केली नाही तर तुम्हाला मुलींशी कसं वागायचं तेच कळत नाही.
तिच्या सगळ्या म्हणण्याला होकार दिला तर तुम्हाला स्वत:चे विचारच नाहीत.
होकार नाही दिला तर तुम्ही तिला समजूनच घेत नाही.
तुम्ही तिला वारंवार भेटलात तर ते किती बोअर असतं.
तिला वारंवार भेटला नाहीत तर तुम्ही तिला डबलक्रॉस करताय?
तुम्ही वेलड्रेस आहात तर तुम्ही नक्कीच प्लेबॉय आहात
तुम्ही नीट कपडे केले नाहीत तर तुम्ही किती गबाळे आहात हो?
तुम्ही जेलस होता किती वाईट आहे हे!
तुम्ही तिच्यासाठी जेलस होत नाही? तुमचं तिच्यावर प्रेमच नाही
तुम्हाला यायला एक मिनिट उशीर झाला तर वाट पाहणं किती कठीण असतं?
तिला यायला उशीर झाला तर मुलींना होतो असा उशीर!!!
तुम्ही कोणाला भेटायला गेलात तर तुम्ही वेळ फुकट घालवता
ती कोणाला भेटली तर ते कामासाठी असतं…
रस्ता ओलांडताना तिचा हात धरला नाही तर तुमच्याकडे एथिक्सच नाहीत
तुम्ही हात धरला तर तिला स्पर्श करण्याची संधीच शोधत असता.
तुम्ही दुसऱ्या स्त्रीकडे पाहिलं तर तुम्ही फ्लर्ट करता
दुसऱ्या पुरुषाने तिच्याकडे पाहिलं तर तो तिच्या सौंदर्याचं कौतुक करत असतो.
तुम्ही बोलत असाल तर तुम्ही ऐकावं असं तिला वाटतं
तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही बोलावं असं तिला वाटतं.
अशा या साध्या तरीही समजून घ्यायला कठीण अशा मुली.
खूप प्रेम करतो तुझ्यावर
सत्य हे जाणून बघ
एकदा तरी मला तू
आपले मानून बघ. वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी तू फक्त सांगून बघ
आयुष्भर साथ देईन तुझी
एकदा आपले करून बघ.
तुझ्यासाठीच जगत आहे
तुझ्यावरच मरत आहे
असला जरी नकार तुझा तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे. वाटलेच कधी तुला तर
बघ प्रेम माझे तपासून
पण मी खरंच खूप प्रेम करतो
तुझ्यावर अगदी मनापासून…..!!
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन
जरा जगून बघ माझ्यासाठी माझे प्रेम हे नेहमी असेच राहीन
मनापासून….. फक्त तुझ्यासाठी….!!!!
मी असाच आहे
कसाही असलो तरी
फ़क्त तुझाच आहे
भेटलो नाही कधी तरी
भेट तुझी नि माझी नेहमीच
आहे रागवणं
हा तर फ़क्त बहाना आहे
प्रेम
वाढविण्याचा हा नविन”Formula”
आहे तुझी आठवण येतेहे तर कारण
आहे
वेडे तुला विनाकारण छळणं
हा तर
माझा स्वभाव आहे गप्प
कितीही असलो तरी
मनातुन बडबड फ़क्त तुझीच आहे
कविता जरी माझी असली तरी
शब्द मात्र तुझेच आहे मी असाच
आहे
कसाही असलो तरी
फ़क्त तुझाच आहे
तो वेडा विचारतो मला..
का ग प्रेमात पडलीस का?
कसे सांगू त्याला.
जेव्हापासून पाहिलंय तुला.
चैन नाही एक पल मला.
तो वेडा विचारतो मला
काय ग नाव सांग ना?
कसे सांगू त्याला.
त्तुझेच नाव सांगायचं मला.
तो वेडा विचारतो मला.
खूप आवडतो का ग तो तुला ?
कसे सांगू त्याला.
तोच हवा आहे आयुष्याच्या जोडीला.
म्हणूनच रोज हेच मागणे मागते देवाला.
तो वेडा विचारतो मला.
का ग मग सांगणार कधी तू त्याला.?
कसे सांगू मी त्याला.
मला भीती वाटते तुजे नाव घ्यायला.
कारण जाशील का रे सोडून मला एकटीला?
आयुष्य जगताना एखाद्या वळणावर तुमच खर प्रेम तुम्हाला मिळून जात तेव्हा आपण विलक्षण सुखावतो.
मन वेड असत.
एखाद्या फुलपाखरावर जीव जडावा तस काहीस प्रेमात घडत. ते सफल होईल न होईल त्याचा विचार काही मनाला शिवत नाही .
एकच ध्येय समोर असत आपल्या व्यक्तीसाठी जगण त्याला सुख मिळेल त्यासाठी धडपड करण आणि त्याच्याशी निष्ठा राखून नात्याला जीवापाड जपण.
पण अनेकदा नाती एकांगी होतात. आपल्याला जे वाटत तेच दुसर्याला वाटत असेल अशा खुळ्या आशेवर व्यक्ती जगते आणि सगळ काही चुकत जात. कालांतराने नात निर्माण होताना जी भावनाशीलता असते त्याच पातळीवर एक व्यक्ती रहाते पण परिस्थितीनुसार दुसरी व्यक्ती बदलते. स्वाभाविक गोष्टी त्रासाच्या वाटू लागतात
आधी ज्या गोष्टींविषयी कधीच तक्रार नसते त्या विषयी तक्रारी सुरु होतात.
एक व्यक्ती कंटाळून जेव्हा नात तोडण्याची भाषा करू लागते अशा वेळी दुसर्या व्यक्तीच्या समोर असत ते फक्त प्रश्न चिन्ह माझ काय चुकल ?
हा प्रश्न स्वतःला कितीही वेळा विचारला तरी उत्तर मात्र मिळत नाही. अशा एकाला नकोशा झालेल्या नात्यामधे रहावं की नाही हा प्रश्न भंडावून सोडतो.
अनेकदा इतर पर्याय उपलब्ध झाल्यावर सोबत केलेल्या व्यक्तीची किंमत कमी होत जाते.
काही वेळा व्यक्तीचा स्वभाव नंतर अडचणीचा ठरू लागतो आणि मग एका क्षणी मन माघार घेण्याचा विचार करून पाठी फिरत.
खर तर ही शोकांतिका अनेकांच्या बाबतीत घडते
कारण आपण इतके गुंततो की स्वतःला वेगळ कधी काढायला लागेल हा विचारही मनात शिवत नाही अशा वेळेस आपल्याच व्यक्तीचे काही शब्द मात्र नात विखरून टाकतात.
जमेल त्या पद्धतीने पुन्हा नात जपायचा आपलाच केविलवाणा प्रयास फक्त आणि फक्त दुखः आणि अश्रू देवूनच विफल होतो.
शांतपणे ” आपली गरज आता नाही ” हे स्विकारण कठीण असल तरी कुणाच्याही मर्जीविरुद्ध त्याच्या आयुष्यात रहाण्याचा अट्टहास कुणासाठी असतो ? ह्याचा विचार नक्की करावा. शांतपणे निघून जाण कठीण असल तरी अशक्य नसत.
शेवटी आपण ज्या आपल्या व्यक्तीसाठी जगतो जर तीच सुख आपल्या सोबत नाही आहे हे लक्षात आल आहे तर तिला जाऊ देण हेच केव्हाही योग्य.
प्रेम काय मागत ?
आपल्या व्यक्तीच सुख आणि जर ते त्याला आपल्याला सोडून मिळणार असेल तर हा त्याग नक्कीच करावा. आपल्या नात्याचा आदर अशा प्रकारे आपण राखू शकतो अस मनापासून वाटत…. …
♥ प्रेमातील सुंदर समजूत ♥
प्रेयसी :- “चौकातील मुले आणि बाकी लोक
आपल्याकडे संशयाने बघतात नावे ठेवतात
त्यांना वाटते आपण टाईमपास करत आहोत …..
मला नाही आवडत असं अशाने
खर्या प्रेमाची किंमत कमी होतेना !!!”
हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व
तिला विचारतो ह्याची किंमत किती ?
प्रेयसी :- पाचशे !!
प्रियकर ती नोट चुरगाळतो आणि :-
“आता ह्याची किंमत किती ?”
प्रेयसी :- पाचशेच !!
प्रियकर :- ती नोट खाली टाकतो धुळीत
मिळवतो ” आता ह्याची किंमत किती?”
प्रेयसी :- पाचशेच !!
प्रियकर :- “हं बरोबर !! आपले प्रेम सुद्धा असेच
आहे सोनू लोकांनी कितीही नावे
ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच
कमी होणार नाही !!! ♥ ♥ ♥
मला हे comparison आवडले.
चहा…! की कॉफी…!!
चहा म्हणजे उत्साह..
कॉफी म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री..
कॉफी म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट..
कॉफी अक्षरशः निवांत..!
चहा म्हणजे झकास..
कॉफी म्हणजे वाह मस्त..!!
चहा म्हणजे कथा संग्रह..
कॉफी म्हणजे कादंबरी..!
चहा नेहमी मंद दुपार नंतर..
कॉफी एक धुंद संध्याकाळी.!!
चहा चिंब भिजल्यावर..
कॉफी ढग दाटुन आल्यावर.!
चहा = discussion..
कॉफी = conversation..!!
चहा = living room..
कॉफी = waiting room..!
चहा म्हणजे उस्फूर्तता..
कॉफी म्हणजे उत्कटता..!!
चहा = धडपडीचे दिवस..
कॉफी = धडधडीचे दिवस..!
चहा वर्तमानात दमल्यावर..
कॉफी भूतकाळात रमल्यावर..!!
चहा पिताना भविष्य रंगवायचे..
कॉफी पिताना स्वप्न रंगवायची..!!
:-: शुभ प्रभात । शिव सकाळ :-:
प्रेम हे तेव्हा आहे
जेव्हा तो स्वताच्या आयुष्या बद्दल गांभीर्याने
विचार करतो
पण ती स्वतः बद्दलचा विचार सोडून त्याचाच
विचार करत राहते
जेव्हा तो तिच्यावार खर्च
करण्यासाठी पैशांची बचत करायला लागतो
पण ती स्वतः वर तर नाहीच पण इतर वायफळ
गोंष्टींवर सुद्धा पैसे खर्च करण्यास प्रतिबंध
करते
जेव्हा तो सिगारेट दारू गुटखा चे व्यसन
सोडायचा मनापासून प्रयत्न करतो
आणि ती त्याच्या प्रयत्नात भर म्हणून
प्रेमाचा वर्षाव करून त्याला प्रेमाचे व्यसन
जडविते
जेव्हा तो छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आवर्जुन
सांगायला लागतो
आणि ती छोट्या छोट्या गोष्टी पण उत्साहाने
ऐकायला लागते
जेव्हा तिला झोपलेलं बघायचं असल्याने
तो त्याची झोप थांबवितो
आणि ती त्याने मला झोपलेलं बघाव म्हणून लवकर
झोपायला सुरुवात करते
जेव्हा तो तिला मंगळसूत्र न
घालता सुद्धा अतिशय मानाने
बायको मानायला लागतो
तेव्हा ती सुद्धा आपल्या नरम नरम हाताने गरम
गरम खायला बनवून ते सिध्द करून दाखविते
जेव्हा तिला काहीतरी झालं म्हणून
तो कासावीस होतो रडायला लागतो
तेव्हा ती काहीच नाही झाले असे दाखवून
हसायला लागते
एक दिवस असा येईल
तुला माझी उणीव भासेल…..
आणि जिथे पाहशील तिथे
तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल…..
तु दिलेले शापाचे बोल ते
मी अमृतासारखे कानात साठवेल…..
तु मला एकटं सोडून जात असताना
निराश चेह-याला मी खोटं खोटं हसवेल…..
निरोप तुझा घेताना
मी मनसोक्त रडेल…..
पण ???
माझी विरहात वाहणारी आंसव
तु पुसण्याचा प्रयत्न करु नकोस…..
कदाचित फिरुन एकवार पुन्हा
ते सारं काही आठवेल…..
अन्
माझं तुटलेलं ह्रदय हे
पुन्हा तुझ्या खोट्या प्रेमात पडेल…..
माझा sms न वाचता
तो delete करणारी तू..
माझा call पाहता
तो cut करणारी तू..
मी समोर दिसता मला
न पहिल्या सारखं करून
पुढे निघून जाणारी तू..
अन् पुढे गेल्यावर
हळूच मागे वळून
मला पाहणारी तू..
आपल्या breakup नंतर
आपल्याच मित्रान मध्ये
मला विसरण्याचा प्रयेत्न
करणारी तू..
अन् कोणी माझ्या बद्दल
काही विचारलं तर फक्त
गप्पा राहणारी तू..
माझी आठवण आल्यावर
चोरून रडणारी तू.. आणि
जगा समोर गोड गोड हसणारी
तू..
रोज मला पाहून न पहिल्या
सारखा करणारी तू.. अन्
माझ्या हातात सिगारेट
पहिली कि “सिगारेट तक खाली
आणि घरी जा..असं फोने करून
बजावणारी सुधा तूच..
प्रेम असून हि नाही
असं भासवणारी तू..
अन् breakup नंतर सुद्धा
माझ्या वर जीव-पार प्रेम
करणारी तू..
प्रेम कधी मागून मिळत नाही ते आतून जाणवावं लागतं
नजरेतून कळलं तरी शब्दांतून सांगावं लागतं….
रोज तुझी आठवण येते आणि रोज डोळ्यांत पाणी उभं राहत
तू जवळ हवीस असं वाटताना खूप दूर आहेसहे सांगून जातं….
कित्येकदा तुला सांगावसं वाटतं पण शब्द ओठातच गुदमरतात
पापण्यांची अबोल किलबिल होते आणि शब्द डोळ्यांतच उमटतात….
माझ्या नजरेचा अथॅ तुला समजावा म्हणून मी शब्दांची वाट धरली
ते शब्द वाचूनही तू अबोध राहिलीस या वाटेवर येऊन मी चूक तर नाही केली..?
काकोणासाठी इतके वाटावे?
काकोणासाठी इतके झुरावे?
अनोळखीतरीही परिचित असावे
यालाच का प्रेम म्हणावे?
असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघानाही सांगता येत नाही
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्द् माञ ओठांवर येत नाहीत..
पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची
जादू आशी घडे ही या दोन लोचनांची ॥धृ.॥
पहिलीच भेट झाली जडली अपूर्व बाधा
स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा
माझी न रहिले मी किमया अशी कुणाची ? ॥१॥
डोळे मिटून घेता दिसतोस तू समोर
फुलवून पंख स्वप्नी अन् नाचतात मोर
झाली फुले सुगंधी माझ्याहि भावनांची ॥२॥
लाजून वाजती या अंगातुनी सतारी
ऐश्वर्य घेउनी हे ये दैव आज दारी
मी लागले बघाया स्वप्ने ही मीलनाची ॥३॥
वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
ताऱ्यांत वाचतो अन् या प्रीतिची कहाणी
पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची ॥४॥
मी पुन्हा भेटेन ….
त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना
मीपुन्हा भेटेन …
.त्याच बेधुंद वाऱ्यासोबत
काळाशी स्पर्धा करताना
मीपुन्हा भेटेन ….
त्याच बेफान लाटांसोबत
आकाशाला गवसणी घालताना
मीपुन्हा भेटेन ….
त्याच हसणाऱ्या फुलांसोबत
आनंदाचे साम्राज्य पसरवताना
मी पुन्हा भेटेन ….
त्याच तळपणाऱ्या सूर्यासोबत
नव्याने तेजस्वी होताना
मी पुन्हा भेटेन ….
त्याच हळव्या आठवणींमधून
नकळत तुझ्या डोळ्यांतून बरसताना
जगताचा राजा माझा
गरीबांचा कैवारी
नाद घुमतोय दरीदरीतून
सह्याद्रीच्या कड्याकपार्यातून
“जय शिवराय जय शिवराय”
भगवा झळकतो डौलात
वीर मराठ्यांच्या उरात.
पेलतील भगवा बाहू आमचे
आशिर्वाद आम्हा आई भवानीचां
भीती नाही उरी आमच्या
राजे असता पाठीशी. वार्याशी संगत
आमुची
नात तलवारीशी
रक्ताचा अभिषेक केला
शपथ आहे स्वराज्याची…
होय.!!
पुन्हा एकदा चटक
लागली या मातीला मराठ्यांच्या रक्ताची…
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! जय शंभुराजे !!
!! जय महाराष्ट्र !!
एका राजाने दोन ससाणे आणले
आणि त्यांना शिकवण्यासाठी माणूस ठेवला .
काही दिवस गेले . एक ससाणा उंच भराऱ्या घेऊ
लागला अगदी बघत रहावे असे .
दुसरा मात्र उडेचना .
राजा काळजीत पडला अगदी सारखे दोन
पक्षी एक भरारी घेतोय दुसरा थंड . काय करावे
काय करावे ?
राजाने दवंडी पिटली ससाण्याला कोणी उडवून
दाखवावे म्हणून .
दुसऱ्या दिवशी पहाटेस राजा बागेत आला
बघतो तो दुसरा ससाणा पहिल्यापेक्षाही उंच
गेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत
होता .
राजाच्या आश्चर्यास पारावार उरला नाही . हे
अजब घडले कसे आणि केले तरी कोणी !
एक सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने पुढ्यात
आला आणि म्हणाला महाराज मी केले हे .
राजा : अरे पण कसे ?
शेतकरी : मी फक्त तो ससाणा ज्यावर
बसला होता ती फांदी कापली
दुसऱ्या क्षणी तो आकाशात
झेपावला बाकी तुम्ही बघत आहातच
तो किती आनंदात वरवर जातोय ते .
तात्पर्य काय : आपली फांदी कधीतरी सोडून
बघा . सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये
स्वतःला गुरफटवून ठेवू नका . कदाचित बाहेर
अधिक सुंदर खुले समृद्ध आकाश तुमची वाट
बघत असेल .
आकाश मोकळे मिळाले तर दिवे आपणच
उजळतील आणि रोज दिवाळी असेल .
मी मेल्यावर मला तू पाहू नकोस
माझी कुठलीही आठवण तू जवळ ठेवू नकोस..
मी दिलेली साताजन्माची वचने तू खरी मानू नकोस
मी पाहिलेली सगळी स्वप्ने तू रंगवू नकोस..
कारण ?????
माझे तर आयुष्यचं खुप छोटे आहे
तुला साथ देण्याचे वचन माझे खोटे आहे..
फक्त माझ्या चितेलाआग द्यायला मात्र तू विसरु नकोस
माझ्या चितेची झालेली राख कदाचितस्पर्श करेल तुला..
ती मात्र तू ह्रदयाशिवाय कुठेचं लावू नकोस
विसर गं कायमचेचं शोना मला..
माझी आठवण काढून तू रडत बसू नकोस
माझ्या कुठल्याही भेटवस्तू तू जवळ ठेवू नकोस..
आपली शेवटची भेट आहे गं शोना ही
आता मला परत भेटण्याचा तू प्रयत्न ही करु नकोस……
बोलता ही येत नाही
आणि
लपविता ही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे
हे सांगता ही येत नाही..
पहिले जेव्हा तुला फक्त
तुलाच बघत राहिलो..
फक्त तुलाच पहावे असेच
दिन क्रम करत राहिलो…
खरच तुझ्या नादाने मी
स्वतालाच हरवत राहिलो..
काय करू प्रेमाचा ताज महला
सजवीता ही येत नाही
बोलता ही येत नाही
आणि
लपविता ही येत नाही..
पहिलं प्रेम कसं विसरायचं ?
तू गेल्यावर…
शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात….!!
तू गेल्यावर….
मजा मी एकटा
गप्प बसून राहतो
तू येणार्या क्षणांची
आतूरतेने वाट पाहतो….!!
तू गेल्यावर….
आजही आठवते मला
तुझे-माजे ते सरते दिवस
पौर्णिमेच्या रात्री आभाळ आल्यावर
चांदण्याना वाटते जशी अमावस…..!!
तू गेल्यावर….
आता फक्त मी
शब्दाना चालत राहतो
जुनेच शब्द पुन्हा घेऊन
कविता करत राहतो….!!
तू गेल्यावर…..
आता मज मला
राहत नाही स्मरण
इतका अभागी तुझ्याशिवाय मी
वाट पाहता तुझी येतही नाही मरण….!
कितीही सुंदर चेहरा असला तरी
त्या चेहऱ्यान वेड लावलं असलं तरी
फक्त आकर्षून घेण्यासाठी
त्या चेहऱ्याचा उपयोग होतो
पण खंर प्रेम मिळवायचं असेल
न कायमच कुणाला वेड लावायचं असेल
तर फक्त सुंदर मनाचाच
उपयोग होऊ शकतो.
सुंदर मनावर झालेलं प्रेम
दूर जाऊनही मन विसरू शकत नाही.
कारण दुसरा सुंदर चेहरा भेटू शकतो
पण सुंदर मन सहज भेटू शकत नाही..
आज मी तिला खूप miss करतोय
कुठे हरवली काय माहित
आज मी
स्वतः स्वताशीच बोलतोय
जायचं तर सांगून तरी जायचं होत
अनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय
आज मी तिला खूप miss करतोय
आली कि नुसती बडबड
आज जणू शांतता पसरलीय
कुठे गेली रे ही…..
तिला खूप miss करतोय
येईल या आशेवर
आज मी इथेच बसून राहणार
तहान भूक मेलीय माझी
तिला कधी कळणार
आज कसं वेगळंच वाटतंय
रोजच्या गर्दीपासून अलग झाल्यासारखं वाटतंय
कुठे गेली रे ही…..
तिला खूप miss करतोय
लवकर ये ग
मी वाट पाहतोय…
काय असतं हे प्रेम समजायच्या आधीच तू गेलास रे
काय असतं मधुमिलन रात्र पहायच्या आधीच तू गेलास रे
जागते स्वप्न पूर्ण होण्याआधीच तू गेलास रे ….!!
काय नशीब होते जे ऐसे जगणे आले
… पतीविनाचे जगणे हे माझ्याच भोगी आले
तुझे प्रेम मिळण्य आधीच निघून गेलास तू ..!!
आकाशात उंच उडण्या आधीच पंखतोडून गेलास तू
सागरात ह्या कागदी नावेत बसुनी एकटे
वादळात सोडून गेलास तू ….!!
कसे जगू रे मी तुजवीण
डोळ्यांत अश्रू अन विरह देऊन गेलास तू
काय असता प्रेम कळण्याआधीच गेलास तू !!
येना रे मला नको ऐसे सोडू
मला काय हे लोक म्हणतात बघ ना रे
विधवेचा तिला लाऊन कुंकू बघरे पुसतात ….!!
बांगड्या वाजायच्या आधीच गेलास तू
नथनी हि उतरण्य आधीच गेलास तू
नटणे-सजणे काय असतं
तुझ्यासाठी सजन्या आधीच निघून गेलास तू ….!!
आयुष्यभर एकटे राहू मी
का रे एवढे दुख देऊन गेलास तू ….!!
कवं थोडं मलाही प्रेम व्यक्त कसं करावं अबोल राहूनही डोळ्यांनी कसं बोलावं गुंतूनही मनानं गुंतणार नाही कसं सांगाव न पाठ फिरल्यावर साद कशी घालावं फक्त एका कटाक्षान वेड कसं लावावं हळूच गोड हसून मनास कसं फसवाव न बोलता कुणाच हृदय कसं जिंकाव चोर पावलांनी हृदयात कसं शिराव कुणाला वेड लावून त्यास कसं झुरवाव कुणी प्रेमात डुंबल्यावर आयुष्यातून कसं निघावं…….!